Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pitru Paksha 2025: पितृपक्षात करु नका ‘ही’ काम अन्यथा होऊ शकतो त्रिदोष, बाळंतपणात येऊ शकतात अडचणी

पितृपक्षाचा कालावधी हा 15 दिवसांचा असतो यामध्ये अशी काही कामे आहेत जी अजिबात करु नये. मान्यतेनुसार अशी कामे केल्याने त्रिदोष तयार होतो. त्रिदोष म्हणजे काय आणि कोणती कामे करु नये, जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 12, 2025 | 10:25 AM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Close
Follow Us:

पितृपक्ष हा हिंदू धर्मातील एक पवित्र काळ मानला जातो. यावेळी प्रत्येक व्यक्ती आपल्या पूर्वजांचे स्मरण करतो. त्याच्या तिथीनुसार श्राद्ध, तर्पण आणि दान केले जाते त्यामुळे पितरांचे आत्मे प्रसन्न होतात आणि व्यक्तीला आशीर्वाद मिळतात. शास्त्रांमध्ये उल्लेख केल्यानुसार, पूर्वजांच्या समाधानाशिवाय कोणतेही कर्म पूर्ण मानले जात नाही. मात्र या पितृदोषात काही चुका केल्यास त्रिदोष तयार होऊ शकतात. त्रिदोष म्हणजेच देव ऋण, ऋषी ऋण आणि पितृ ऋण निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पितृपक्षातील या नियमांकडे कधीही दुर्लक्ष करु नये. अन्यथा संतती प्राप्तीमध्ये अडथळे येण्याची शक्यता सर्वांत जास्त असते. कुटुंब वाढविण्यात अडथळा येऊ शकतो आणि कुटुंबात अशांतता निर्माण होऊ शकते.

त्रिदोष म्हणजे काय

त्रिदोष म्हणजे प्रत्येक मानवाला त्याच्या जीवनात फेडावे लागणारे तीन मुख्य ऋण. पहिला देवऋण याचा संबंध देव आणि निसर्गाचे ऋण, दुसरा ऋषीऋणाचा संबंध वेद, शास्त्रे आणि ज्ञान देणाऱ्या ऋषींच्या ऋणांशी येतो तर तिसऱ्या ऋणाचा संबंध पितृऋण म्हणजेच पूर्वजांचे ऋण. जर एखाद्या व्यक्तीने याचे पालन केले नाही किंवा चुकीचे वर्तन केल्यास त्रिदोष निर्माण होतो. ज्यामुळे संतती प्राप्तीमध्ये समस्या, आर्थिक संकट आणि मानसिक त्रास जाणवू शकतो.

Pitru Paksha: पितृपक्षाच्या पाचव्या दिवशी कोणाचे श्राद्ध केले जाते? श्राद्धासाठी काय आहे वेळ

पितृपक्षात कोणत्या गोष्टी करु नये

या काळात लग्न किंवा कोणतेही शुभ कार्य

पितृपक्ष हा शोक आणि स्मरणाचा काळ मानला जातो. त्यामुळे या काळामध्ये लग्न, गृहप्रवेश, मुंडन किंवा इतर कोणतेही शुभ कार्य करणे अशुभ मानले जाते. असे मानले जाते की, असे केल्यास पूर्वज दुःखी होतात आणि कुटुंबामध्ये होणाऱ्या वाढीमध्ये अडथळा निर्माण होतो.

मीठ, तेल आणि झाडूची खरेदी

धार्मिक मान्यतेनुसार, पितृपक्षात मीठ, मोहरीचे तेल आणि झाडू खरेदी करणे अशुभ मानले जाते. या गोष्टींच्या व्यापारातून घरात गरिबी आणि रोगराई प्रवेश करु शकते. त्यासोबतच पितृपक्षामध्ये देखील वाढ होऊ शकते. बाळपणात देखील अडचणी येऊ शकतात.

अल्कोहोल आणि मांसाहार टाळणे

पितृपक्षात सात्विक जीवनशैली पाळणे महत्त्वाचे मानले जाते. या काळात मांसाहार, मद्य किंवा मांसाहारी पदार्थ खाणे म्हणजे पूर्वजांचा अपमान मानला जातो. यामुळे पूर्वजांच्या आत्म्याला त्रास होतो आणि मुलांच्या आनंदात अडथळे येऊ शकतात.

Pitru Paksha: काशीच्या रहस्यमयी कुंडात करा त्रिपिंडी श्राद्ध, भटकत्या आत्म्यांनाही मिळेल मुक्ती, दूर होईल भूतप्रेतात्मा

या सगळ्यांचा मूलांशी काय आहे संबंध

धार्मिक मान्यतेनुसार, मुलं पूर्वजांचा वंश पुढे नेतात असे म्हटले जाते. जर पूर्वज रागावले तर ते आशीर्वाद देण्याऐवजी आपल्या जीवनामध्ये अडथळे निर्माण करु शकता. यामुळे पितृपक्षात शुद्ध आचरण, श्राद्ध आणि दान केल्याने पितर प्रसन्न होतात आणि संतती प्राप्तीतील अडथळे दूर होण्यास मदत होते. म्हणून पितृपक्षामध्ये या तीन गोष्टींचे सेवन कधीही करु नये.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Pitru paksha 2025 do not do this work in pitru paksha it will create tridosh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 12, 2025 | 10:25 AM

Topics:  

  • dharm
  • Pitru Paksha
  • religions

संबंधित बातम्या

Astro Tips: मोबाईल सतत पडतोय? दुर्लक्ष करू नका, राहूच्या दोषामुळे येऊ शकतात अडथळे
1

Astro Tips: मोबाईल सतत पडतोय? दुर्लक्ष करू नका, राहूच्या दोषामुळे येऊ शकतात अडथळे

Tulsi Pujan Diwas 2025: नाताळच्या दिवशी का केली जाते तुळशी पूजा, कोणत्या चुका करु नये जाणून घ्या
2

Tulsi Pujan Diwas 2025: नाताळच्या दिवशी का केली जाते तुळशी पूजा, कोणत्या चुका करु नये जाणून घ्या

Skanda Sashti 2025: कधी आहे स्कंद षष्ठी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
3

Skanda Sashti 2025: कधी आहे स्कंद षष्ठी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Shakambhari Navratri 2025: काय आहे शाकंभरी नवरात्रोत्सवाची परंपरा, कधी आणि कशी झाली सुरुवात जाणून घ्या
4

Shakambhari Navratri 2025: काय आहे शाकंभरी नवरात्रोत्सवाची परंपरा, कधी आणि कशी झाली सुरुवात जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.