Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pitru Paksha 2025: तुमच्या पूर्वजांना खूश करायचे आहे का? घरातून काढून टाका या गोष्टी अन्यथा होईल नुकसान

हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व आहे. या काळात तर्पण, श्राद्ध आणि पिंडदानाला विशेष महत्त्व आहे. पूर्वजांच्या कृपेने घरात आणि कुटुंबात सुख, समृद्धी आणि शांती राहते, असे मानले जाते.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 01, 2025 | 03:30 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

हिंदू धर्मात पितृपक्षाला विशेष महत्त्व असून यावेळी आपल्या पूर्वजांचे स्मरण केले जाते. हा काळ पूर्वजांना आदर देण्यासाठी आहे. असे मानले जाते की या काळात आपले पूर्वज पृथ्वीवर येतात आणि त्यांच्या वंशजांना पाहतात. पितृपक्षात पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी काही उपाय केले जातात. यावेळी पितृपक्षाची सुरुवात रविवार, 7 सप्टेंबरपासून होत आहे आणि याची समाप्ती 21 सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी होणार आहे. घरात ठेवलेल्या काही गोष्टी पूर्वजांना नाराज करू शकतात त्या कोणत्या आहेत तुम्हाला माहिती आहे का? जर तुम्हाला तुमच्या पूर्वजांना संतुष्ट करायचे असेल आणि पितृदोष टाळायचा असेल तर पितृपक्ष सुरू होण्यापूर्वी या गोष्टी घरातून आताच बाहेर काढा. कोणत्या आहेत त्या गोष्टी जाणून घ्या

तुटलेल्या मूर्ती आणि वस्तू

घरात कोणतीही तुटलेली किंवा खराब झालेली मूर्ती ठेवू नये. मग ती देव-देवतांची असो किंवा इतर कोणतीही असो. तुटलेली भांडी, फर्निचर किंवा आरसे देखील घरात ठेवू नयेत. असे मानले जाते की, या गोष्टींमुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते आणि पूर्वजांना नाराज होऊ शकतात.

Mahalaxmi Vrat 2025: महालक्ष्मी व्रताच्या वेळी करा ‘हे’ उपाय, तुम्ही व्हाल मालामाल

जुनी आणि फाटलेली पुस्तके

जुनी आणि फाटलेली पुस्तके, विशेषतः धार्मिक ग्रंथ, घरात ठेवू नयेत. ते वापरत नसल्यास त्यांची आदरपूर्वक विल्हेवाट लावावी. अशा गोष्टी घरात अशांतता आणि दारिद्र्य निर्माण करू शकतात, ज्यामुळे पूर्वजांना त्रास होऊ शकतो.

वाळलेली किंवा कोमेजलेली फुले

मंदिरात किंवा पूजास्थळी ठेवलेली सुकलेली किंवा वाळलेली फुले ताबडतोब काढून टाकावीत. हे अशुभ मानले जाते. असे केल्याने घरात नकारात्मक ऊर्जा राहते आणि पूर्वजांच्या आशीर्वादात अडथळा येऊ शकतो.

बंद पडलेली किंवा बिघडलेली घड्याळे

वास्तुशास्त्रानुसार, घरात बंद पडलेले किंवा खराब झालेले घड्याळ ठेवणे अशुभ मानले जाते. यामुळे तुम्हाला प्रगती आणि समृद्धीमध्ये अडथळा आणण्याचे प्रतीक आहे. पितृपक्षाच्या काळात अशा घड्याळांची त्वरित दुरुस्ती करावी किंवा घरातून काढून टाकावी. या गोष्टी न केल्यास तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

Parivartini Ekadashi 2025: 2 की 3 सप्टेंबर परिवर्तिनी एकादशी कधी? जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्त्व

पितृपक्षामध्ये काय करावे

या काळात घर पूर्णपणे स्वच्छ करुन घ्यावे.

पितरांसाठी तर्पण आणि श्राद्ध करा.

गरजूंना अन्न आणि कपडे दान करा.

ब्राह्मणांना अन्न द्या.

पक्ष्यांना आणि प्राण्यांना अन्न आणि पाणी द्या.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Web Title: Pitru paksha 2025 remove these things from your house before pitru paksha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Kashyap Rishi Story: कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी प्राप्त झाली? जाणून घ्या वैदिक परंपरेतील महत्त्व
1

Kashyap Rishi Story: कश्यप ऋषींना अग्निदेवांकडून विद्या कशी प्राप्त झाली? जाणून घ्या वैदिक परंपरेतील महत्त्व

Swami Samarth Story: श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचा अद्भुत इतिहास; जाणून घ्या मठाचे धार्मिक महत्त्व
2

Swami Samarth Story: श्री स्वामी समर्थांच्या आत्मलिंग पादुकांचा अद्भुत इतिहास; जाणून घ्या मठाचे धार्मिक महत्त्व

Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व
3

Pradosh Vrat: जुलै महिन्यातील पहिले प्रदोष व्रत कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजा पद्धत आणि महत्त्व

Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा
4

Sai Baba Story: साईबाबा, कॉलरा आणि गव्हाच्या पिठाचा उपाय, काय आहे यामागील कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.