Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Garud Puran: नजरेची बाधा की काही वेगळं कारण, महिलांना स्मशानात का नाही प्रवेश; काय सांगते गरुड पुराण?

हिंदू धर्मात एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूबद्दल आणि त्यानंतरच्या जगाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. अंत्यसंस्कारांबाबत अशी मान्यता आहे की महिलांनी स्मशानात जाऊ नये. मात्र असे का? याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Feb 05, 2025 | 03:32 AM
हिंदू धर्मानुसार महिला स्मशानात का जात नाहीत (फोटो सौजन्य - iStock)

हिंदू धर्मानुसार महिला स्मशानात का जात नाहीत (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

सनातन धर्मात एकूण १६ विधी आहेत, त्यापैकी १६ वा विधी म्हणजेच अंतिम विधी केला जातो. हिंदू धर्मात, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर अनेक परंपरा आणि विधी केले जातात. एखाद्या व्यक्तीच्या अंतिम संस्कारासाठी, त्याचे शरीर स्मशानभूमीत नेले जाते. 

येथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की हिंदू धर्मात महिलांना स्मशानात जाण्यास सक्त मनाई आहे. तुम्हाला यामागील कारण माहीत आहे का? गरुड पुराणाच्या या भागात, महिला स्मशानात का जाऊ शकत नाहीत हे सविस्तरपणे जाणून घेऊया.

काय आहे नक्की कारण?

जेव्हा कोणी मरते तेव्हा सर्वत्र दुःख पसरते. जेव्हा मृत व्यक्तीला अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत नेले जाते, तेव्हा हा क्षण कुटुंबातील सदस्यांसाठी वेदनादायक असतो. अशा काळात, महिलांना स्मशानात जाण्यास मनाई आहे कारण महिलांना पुरुषांपेक्षा जास्त संवेदनशील मानले जाते. एखाद्या नातेवाईकाच्या मृत्यूमुळे त्यांना जास्त दुःख होऊ शकते. केवळ याच कारणामुळे त्यांना स्मशानात येण्यास मनाई आहे. यामागे इतर कोणतेही कारण नाही

40 दिवसात होणार शनिचा कहर, मेष-सिंह राशींसह 4 राशींना शनिमुळे होणार तगडे नुकसान

वाईट शक्तींचा प्रभाव

गरुड पुराणानुसार, स्मशानभूमीत वाईट आत्मे असू शकतात. दुसरीकडे, मृत्यूच्या शोकात असलेल्या महिलांना त्यांचे मन नियंत्रित करता येत नाही आणि अशावेळी जर एखादी स्त्री स्मशानात गेली तर तिच्यावर वाईट शक्तींचा प्रभाव पडू शकतो. अशा परिस्थितीत त्यांना स्मशानभूमीत जाण्यास मनाई आहे, जेणेकरून त्यांच्या मनावर कोणताही वाईट प्रभाव पडू नये

घरातून एकटे निघू शकत नाही

जेव्हा एखादी व्यक्ती मृत्युमुखी पडते तेव्हा घरात आणि कुटुंबात शोककळा पसरते. गरुड पुराणानुसार, मृतदेह स्मशानात नेल्यानंतरही त्याचा आत्मा काही दिवस घरात राहतो. अशा परिस्थितीत घराला एकटे सोडले जात नाही आणि यासाठी महिला घरीच राहतात. पुरुष मृतदेह खांद्यावर घेऊन स्मशानभूमीत जातात.

Shani Gochar: होळीनंतर शनि गोचरमुळे 3 राशींच्या व्यक्तींना येणार ‘अच्छे दिन’, पैशात लोळणार

मुंडण करणे अनिवार्य आहे

जेव्हा लोक अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत जातात तेव्हा त्यांना त्यांचे मुंडण करणे अनिवार्य असते, तथापि, महिला आणि मुलींचे मुंडण करणे अशुभ मानले जाते. या कारणामुळे देखील महिलांना स्मशानभूमीत जाण्याची परवानगी नाही. गरुड पुराणात सांगितल्याप्रमाणे सदर वैज्ञानिक आणि काही महत्त्वाची कारणं यामध्ये आम्ही नमूद केली आहेत. तुम्हाला हे वाचून योग्य माहिती मिळाली की नाही हे आम्हाला सांगायला विसरू नका 

टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.

Web Title: Why women are not allowed in funeral in hindu religion garuda purana explained

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2025 | 03:32 AM

Topics:  

  • astrology news
  • Funeral News
  • hindu religion

संबंधित बातम्या

Pithori Amavasya: पिठोरी अमावस्येला या गोष्टींचे करा दान, जीवनातील अडचणींपासून होईल तुमची सुटका
1

Pithori Amavasya: पिठोरी अमावस्येला या गोष्टींचे करा दान, जीवनातील अडचणींपासून होईल तुमची सुटका

Shukra Gochar: शुक्राने कर्क राशीत प्रवेश केल्याने या राशीच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश
2

Shukra Gochar: शुक्राने कर्क राशीत प्रवेश केल्याने या राशीच्या लोकांना मिळेल अपेक्षित यश

Masik Shivratri: ऑगस्ट महिन्यातील मासिक शिवरात्र कधी आहे? जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व
3

Masik Shivratri: ऑगस्ट महिन्यातील मासिक शिवरात्र कधी आहे? जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Numerology: मूलांक 4 असलेल्या लोकांना मिळेल नशिबाची साथ, कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या
4

Numerology: मूलांक 4 असलेल्या लोकांना मिळेल नशिबाची साथ, कसा असेल आजचा दिवस जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.