Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अंबाती रायडूने ट्रोल झाल्यावर दिलं स्पष्टीकरण! खेळाडूची वादग्रस्त पोस्ट चर्चेत, म्हणाला – ‘डोळ्यांना डोळे दाखवणं’

भारताचा माजी क्रिकेट खेळाडू अंबाती रायडूचे वक्तव्य चर्चेच राहिले आणि त्यामुळे त्याला सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते, आता त्याने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 10, 2025 | 04:08 PM
फोटो सौजन्य - X

फोटो सौजन्य - X

Follow Us
Close
Follow Us:

अंबाती रायडूचे स्पष्टीकरण : भारताचा माजी क्रिकेट खेळाडू अंबाती रायडू नेहमीच त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे बऱ्याचदा चर्चेत पाहायला मिळाला आहे. आयपीेएलमध्ये देखील तो जेव्हा काॅमेंट्री करतो तेव्हा तो बऱ्याचदा केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत पाहायला मिळाला आहे. आता सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरू असलेल्या तणावाच्या वातावरणामुळे नागरिक प्रचंड संतप्त झाले आहे. याचदरम्यान भारताचा माजी क्रिकेट खेळाडू अंबाती रायडूचे वक्तव्य चर्चेच राहिले आणि त्यामुळे त्याला सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते, आता त्याने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

डोळ्यासाठी डोळा हा निर्णय संपूर्ण जगाला आंधळा करतो…. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले तेव्हा ही ओळ माजी भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायुडूने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिली होती. रायुडूने हे पोस्ट करताच चाहते संतापले आणि त्यांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. तथापि, नंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली आणि आता त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. तो म्हणतो की त्याच्या पोस्टचा गैरसमज झाला आहे.

IPL Team Rescue : भारत-पाकिस्तान तणावादरम्यान धर्मशाळेतून आयपीएल संघाना काढले बाहेर, कुलदीप यादवने BCCI चे मानले आभार

रायुडूने शुक्रवारी रात्री ९ मे रोजी एका पोस्टमध्ये स्पष्टीकरण दिले, ज्यात लिहिले आहे की, ‘सीमेवरील परिस्थितीबद्दल मी अलिकडेच केलेल्या माझ्या टिप्पणीचे स्पष्टीकरण देऊ इच्छितो, ज्याचा गैरसमज झाला आहे. यावर माझा असा कोणताही हेतू नाही असे त्याने स्पष्ट केले आहे. त्यांनी पुढे लिहिले की, ‘या संवेदनशील काळात, मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या निर्णायक नेतृत्वाखालील आपल्या सरकारसोबत उभा आहे , जे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून कठोर कारवाई करत आहे .’ पुढे तो असाही म्हणाला आहे की मी आपल्या शूर भारतीय सैन्यासोबत खंबीरपणे उभा आहे आणि माझ्या देशामधील नागरिकांच्या भावनांमध्ये मनापासून सहभागी आहे.

I’d like to clarify a recent comment I made regarding the border situation, which appears to have been misunderstood. That was never my intention, and I would like to set the record straight . In these sensitive times, I stand with our government—under the decisive leadership of… — ATR (@RayuduAmbati) May 9, 2025

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून त्यांचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. तथापि, यानंतर, ८ मे च्या रात्री, पाकिस्तानने आपले नापाक हेतू पूर्ण करण्यासाठी सीमेवरील भारतीय शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, ज्याला भारतीय सैन्य सतत चोख प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानने ड्रोनपासून क्षेपणास्त्रांपर्यंत अनेक हल्ले केले, पण भारताने त्यांच्या प्रत्येक हल्ल्याची नावे घेतली. सध्या दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे.

Web Title: Ambati rayudu gave an explanation after being trolled controversial post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 04:08 PM

Topics:  

  • Ambati Rayudu
  • cricket
  • IPL 2025

संबंधित बातम्या

मुस्तफिजूर रहमानचा आयपीएलमधून पत्ता कट! BCCI ने केकेआरला बांगलादेशी खेळाडूला सोडण्याचे दिले निर्देश
1

मुस्तफिजूर रहमानचा आयपीएलमधून पत्ता कट! BCCI ने केकेआरला बांगलादेशी खेळाडूला सोडण्याचे दिले निर्देश

IND Vs SL: श्रीलंकेविरुद्ध 2 T20 सामन्यांचा प्रस्ताव BCCI ने फेटाळला, SLC चेअरमनने दिली माहिती
2

IND Vs SL: श्रीलंकेविरुद्ध 2 T20 सामन्यांचा प्रस्ताव BCCI ने फेटाळला, SLC चेअरमनने दिली माहिती

मुस्तफिजूर रहमान वादावर बीसीबीने सोडले मौन, म्हटले की – आम्ही या मुद्द्यावर चर्चा…अध्यक्षांनी स्पष्टचं सांगितले
3

मुस्तफिजूर रहमान वादावर बीसीबीने सोडले मौन, म्हटले की – आम्ही या मुद्द्यावर चर्चा…अध्यक्षांनी स्पष्टचं सांगितले

भारताला मोठा धक्का! साई सुदर्शन गंभीर जखमी, किती महिने राहणार बाहेर, आयपीएलमध्ये खेळू शकेल का?
4

भारताला मोठा धक्का! साई सुदर्शन गंभीर जखमी, किती महिने राहणार बाहेर, आयपीएलमध्ये खेळू शकेल का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.