Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs END :  इंग्लंड मालिका जिंकून देण्यात ‘हे’ तीन खेळाडू बजावतील महत्वाची भूमिका, Ravi Shastri नी दिला कानंमंत्र.. 

आयपीएल २५ मे रोजी शेवटचा सामना असणार आहे. त्यानंतर भारतीय संघ ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा दौऱ्यावर जाणार आहे.  त्याआधी माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी त्यांचा मास्टर प्लॅन सांगितला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 29, 2025 | 05:59 PM
IND Vs END: These three players will play an important role in helping England win the series, Ravi Shastri gave a mantra..

IND Vs END: These three players will play an important role in helping England win the series, Ravi Shastri gave a mantra..

Follow Us
Close
Follow Us:

IND Vs END : सध्या भारतीय संघातील सर्व खेळाडू इंडियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये खेळण्यात मग्न आहेत. आयपीएलचे आतापर्यंत ४७ सामने खेळवून झाले आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि मोहम्मद सिराज सारखे खेळाडू आपापल्या संघांसाठी उत्कृष्ट कामगिरी करताना दिसून येत आहेत. यावर्षी आयपीएल २५ मे रोजी शेवटचा सामना असेल. त्यानंतर भारतीय संघ ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा दौऱ्यावर जाणार आहे.

या मालिकेत अनेक तरुण खेळाडू भारतीय संघासोबत असणार आहेत. या कालावधीत  रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे वरिष्ठ खेळाडू देखील सोबत असणार आहेत.परंतु, टीम इंडिया बहुतेक तरुण खेळाडूंच्या उपस्थितीत मालिका खेळेल असे मानले जात आहे. याआधी भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की,  त्याने म्हटले आहे की टीम इंडियाचे तीन गोलंदाज भारतीय संघासाठी सर्वात महत्वाचे खेळाडू ठरतील.

हेही वाचा : Vaibhav sooryavanshi शतक झळकावताच झाला मालामाल! बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

‘या’ तीन गोलंदाजांवर विश्वास

टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी माजी भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक मोठा मूलमंत्र दिला आहे. बुमराहला त्याच्या कामाच्या ताणाकडे खूप लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केलीय आहे.  तो म्हणाला की, बुम्हारला दोन कसोटी सामन्यांनंतर विश्रांतीची गरज सणाऱ्य आहे. आदर्श परिस्थितीत, तो चार कसोटी सामने खेळू शकतो. पण जर तो उत्तम फॉर्ममध्ये राहिला तर त्याला पाचव्या कसोटी सामन्यातही  खेळवणे शक्य होईल. तथापि, बुमराहच्या शरीराची स्थिती पाहूनच निर्णय घ्यावा लागणार आहे.

पुढे, शास्त्री म्हणाले की, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे इंग्लंड मालिकेत चांगला दबदबा राखू शकता. सिराजचे कौतुक करताना त्यांनी म्हटले की, त्याच्यात अद्भुत असा उत्साह आहे. त्याचा वेग उत्कृष्ट आहे आणि तो सातत्याने चांगली कामगिरी देखील  करत आहे.

हेही वाचा : वैभव सूर्यवंशीने कोणाला केला पहिला कॉल? व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही व्हाल भावुक, Video Viral

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिका होणारहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना २० जून रोजी खेळला जाणार आहे. यानंतर, दुसरा सामना २ जुलै रोजी, तिसरा सामना १० जुलै रोजी, चौथा सामना २३ जुलै रोजी आणि पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना ३१ जुलै रोजी खेळला जाईल.

राजस्थान रॉयल्सकडून जीटीचा पराभव

काल आयपीएल २०२५ मधील ४७ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळण्यात आला. हा सामन्यात राजस्थान रॉयल्सने एकतर्फी विजय मिळवला. सामन्यापूर्वी रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत २०९ धावा केल्या. प्रतिउत्तरात राजस्थानने हे लक्ष्य १६ व्या षटकातच पूर्ण केले. या सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीबरोबरच यशस्वी जैस्वाल या दोघांनी तूफान फटकेबाजी करत सामना एकतर्फी जिंकला. काल झालेल्या  सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाने त्यांच्या घरच्या मैदानावर गुजरात टायटन्सला ८ विकेटने पराभूत केले. हा सामना लक्षात राहिला तो म्हणजे १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने लगावलेल्या शतकामुळे. त्याने अवघ्या ३५ चेंडूत १०० धावा केल्या.

Web Title: Ind vs end three players played a crucial role in england winning the series says ravi shastri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 05:59 PM

Topics:  

  • IND Vs END
  • Ravi Shastri
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

अबब! KKR चा पराभव ‘त्या’ 21 चेंडूंमुळे; IPL मध्ये Andre Russell नसल्याने….; चर्चेला उधाण
1

अबब! KKR चा पराभव ‘त्या’ 21 चेंडूंमुळे; IPL मध्ये Andre Russell नसल्याने….; चर्चेला उधाण

विजयाचा श्रीगणेशा! IPL मध्ये MI ने मोडला 14 वर्षांचा जुना ‘शाप’; KKR विरुद्ध हिटमॅनची वादळी खेळी
2

विजयाचा श्रीगणेशा! IPL मध्ये MI ने मोडला 14 वर्षांचा जुना ‘शाप’; KKR विरुद्ध हिटमॅनची वादळी खेळी

बदाम हलव्यासारखं ठोकलं! अवघ्या 22 चेंडूत Rohit Sharma चा वानखेडेवर धुमाकूळ, KKR ला धुतले
3

बदाम हलव्यासारखं ठोकलं! अवघ्या 22 चेंडूत Rohit Sharma चा वानखेडेवर धुमाकूळ, KKR ला धुतले

KKR चा ‘अजिंक्य’ रथ गोलंदाजांनी रोखला?14 वर्षांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी MI पलटणला 221 धावांची गरज
4

KKR चा ‘अजिंक्य’ रथ गोलंदाजांनी रोखला?14 वर्षांचा रेकॉर्ड मोडण्यासाठी MI पलटणला 221 धावांची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.