९ सप्टेंबरपासून आशिया कप २०२५ या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आता ब्रॉडकास्टरने त्यांच्या समालोचन पॅनेल टीमची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री यांच्यासह इतर दिग्गजांचा समावेश आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील ३ सामन्यांमध्ये भारतीय फलंदाज केएल राहुल शानदार फलंदाजी करताही. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी राहुलच्या या फॉर्ममागील कारण सांगितले.
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यातील ३ कसोटी सामने खेळून झाले आहेत. आगामी मँचेस्टर कसोटी खेळण्याबाबत रवी शास्त्री यांनी पंतला सज्जड दम दिला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा दारुण पराभव केला. या पराभवाबाबत भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
मालिकेचा दुसरा सामना सुरु होण्याआधी भारताचे माजी कोच रवी शास्त्री यांनी सोशल स्काय क्रिकेटवर संवाद साधताना आणि त्याचे मत मांडताना अनेक प्रश्न उपस्थि केले होते.
भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅममधील एजबेस्टन येथे दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात जसप्रीत बूमराहला वगळण्यात आले आहे. यावर भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संताप व्यक्त केला…
टीम इंडियाला पहिला पराभवानंतर आता भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शुभमन गिलबद्दल कौतुकाचे पूल बांधले आहेत. पहिल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाची कमालीची कामगिरी राहिली.
भारत-इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना लीड्स येथे खेळवण्यात येत आहे. या कसोटीत पहिल्या डावात भारताने ४७१ धावा उभारल्या होत्या. भारताच्या ऋषभ पंतने शानदार शतक लगावल्यानंतर त्याचे कौतुक रवी शास्त्री यांनी…
आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरू झाली आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनी शुभमन गिलसाठी इंग्लंडमध्ये कसोटी संघाचे नेतृत्व करणे सोपे नसल्याचे म्हटले…
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका मालिकेला २० जूनपासून लीड्समध्ये सुरूवात होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी या कसोटीसाठी आपला प्लेइंग-११ संघ निवडला…
वेस्ट इंडीजचा स्टार क्रिकेट खेळाडू निकोलस पुरन याने त्याच्या 29 व्या वर्षात निवृतीची घोषणा करुन सर्वानाच धक्का दिला आहे. कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत निकोलस पूरनचे नाव…
टीम इंडियाच्या नवीन कसोटी कर्णधाराचे नाव अद्याप समोर आलेले नाही. कर्णधार कोण असणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. त्यातच आता माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी एका खेळाडुच्या नावाला पसंती दिली…
रोहितने त्याचा शेवटचा कसोटी सामना मेलबर्नमध्ये खेळला. आता माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्यांच्या निवृत्तीबाबत मोठी गोष्ट सांगितली आहे आणि सध्याचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध सदृश्य स्थिति निर्माण झालीया असून दोन्ही देशात तणाव वाढत आहे. भारतीय सैन्य योग्य कारवाई करत आहे. या दरम्यान माजी क्रिकेटर रवी शास्त्री यांनी भारतीय सैन्य…
भारताचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर नेहमी स्पष्ट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. आता त्याने काही माजी स्टार कसोटी खेळाडूंवर टीका केली आहे आणि त्यांच्यावर भारतीय क्रिकेटला त्यांची वैयक्तिक मालमत्ता समजण्याचा आरोप केला.
भारताचे माजी कर्णधार आणि प्रशिक्षक रवी शास्त्री नेहमी चर्चेत असतात. अशातच त्यांनी "माध्यमे आणि तंत्रज्ञान हे क्रिकेट किटमधील हेल्मेटसारखे आहे" असे वर्णन करताना खेळाडूंना ते स्वीकारण्याबाबत सल्ला दिला आहे.
आयपीएल २५ मे रोजी शेवटचा सामना असणार आहे. त्यानंतर भारतीय संघ ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी त्यांचा मास्टर प्लॅन सांगितला आहे.
बीजीटीची क्रेझ एका वेगळ्या पातळीवर पोहोचली आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामना हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे, जिथे विक्रमी संख्येने प्रेक्षक सामना पाहण्यासाठी आले होते.
रवी शास्त्री आणि सुनील गावस्कर यांनी रोहित शर्माबाबत मोठे वक्तव्य केले . या दोन्ही दिग्गजांचा असा विश्वास आहे की रोहित शर्माने शेवटची कसोटी खेळली आहे. रोहित शर्माने सिडनी कसोटीपासून स्वतःला…
मेलबर्न कसोटीदरम्यान ट्रॅव्हिस हेड भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतला विचित्र हावभाव करताना दिसला. वास्तविक, पंतला बाद केल्यानंतर हेडने अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केले. असा उत्सव तुम्ही याआधी क्वचितच पाहिला असेल.