भारत आणि इंग्लंड यांच्यात आपच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली गेली. भारताचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने या मालिकेतील शेवटच्या ओव्हल कसोटी सामन्याच्या आठवणी सांगितल्या आहेत.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी पार पडली. दरम्यान मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारताच्या कर्णधार शुभमन गिलच्या टीशर्टचा लिलाव करण्यात आला असून त्याला सर्वाधिक ५. १४ रुपयांची बोली लागली.
भारत इंग्लंड दौऱ्यावरून परतला असून आता आशिया कप २०२५ कडे लक्ष्य लागून आहे. अशा वेळी ऋषभ पंत सुखापतग्रस्त असल्याने विकेटकिपर म्हणून निवडकर्ते संजू सॅमसनचा विचार करण्याची शक्यता आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल येथे पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यात भारतने विजय मिळवला असून भारतकडून मोहम्मद सिराजने उत्तम कामगिरी करून इतिहास रचला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील शेवटच्या ओव्हल कसोटी सामन्यात भारताने इंग्लंड संघाचा ६ धावांनी पराभव केला आहे. या विजयांनंतर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आनंद व्यक्त करत म्हटले की "भारत जिंकणार…
भारत आणि इंग्लंड यांच्यातील ओव्हल येथील पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने एका नकोशा विक्रमाल गवसणी घातली आहे. यासह त्याने विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पाचवा सामना सुरु झाला आहे. या दरम्यान भारताच्या गंभीर-गिल समोर एक गोष्ट त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळी जात आहे. या मालिकेतील पाचव्या कसोटी सामन्याआधी भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी दोन सामन्यातील कमी कालावधीबाबत तक्रार केली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवल्या जाणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यात कुलदीप यादवचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात यावा. असे मत भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज पार्थिव पटेलने मांडले.
31 जुलैपासून भारत विरुद्ध इंग्लंड 5 वा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे आणि यावेळी भारताच्या खेळाडूंनी शेवटचा प्रयत्न करावा, आपल्या देशाचा अभिमान राखण्याची शेवटची संधी असं गौतम गंभीरने म्हटलं आहे
IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळवला गेला. भारताने हा सामना ड्रॉ…
भारत आणि इंग्लंड यांच्यात मँचेस्टर येथे चौथा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात शुभमन गिलने आपल्या कर्णधारपद म्हणून पहिल्या कसोटी मालिकेत सर्वाधिक शतके झळकण्याचा विश्वविक्रम रचला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेत आतपर्यंत कुलदीप यादवलाअंतिम अकरामध्ये स्थान मिळालेले नाही. याबाबत आता बॉलिंग प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनी भूमिका मांडली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टर येथे खेळला जात आहे. या सामन्यात शुभमन गिलने कर्णधार म्हणून इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत. या कामगिरीने त्याने विराट कोहलीला पिछाडीवर टाकले…
भारत आणि इंग्लंड यांच्यात २३ जुलै ते २७ जुलै दरम्यान मालिकेतील चौथा सामना मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारतीय मुख्य गोलंदाज जसप्रित बुमराह खेळणार असल्याची माहिती आहे.
लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारताचा २२ धावांनी दारुण पराभव केला. गिलसेनेच्या पराभवानंतर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर एका पार्टीत उपस्थित असल्याचे दिसून आली.
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचा तिसरा सामना लॉर्ड्स येथे खेळला जात आहे. या सामन्यात डकेटला बाद केल्यानंतर मोहम्मद सिराज खूप आक्रमक दिसून आला आणि त्याने डकेटला खांद्यावर धक्का दिल्याचे दिसून आला.
दीप्ती शर्माने अलीकडेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३०० विकेट्स पूर्ण केल्या. दीप्ती शर्मा म्हणाली की महेंद्रसिंग धोनीच्या व्हिडीओ क्लिप्स पाहून तिने कठीण परिस्थितीतही संयम राखायला शिकले आहे.
भारत आणि इंग्लंड या दोन संघातील दूसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंड चा पराभव केला. या सामन्यात इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्रॉली फ्लॉप झाला त्याच्यावर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉने टीका केली…
आता दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात जडेजाने ८९ धावांची शानदार खेळी केली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जडेजाने बीसीसीआयचा एक नियमही मोडला, जरी जडेजाने हे फक्त संघाच्या हितासाठी केले.