Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WTC Final Qualification : सिडनी टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर WTC फायनलमध्ये पोहचणार का टीम इंडिया; काय अल समीकरण; जाणून घ्या सविस्तर

India WTC Final Qualification Scenario : WTC अंतिम फेरीच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी, टीम इंडियाला कोणत्याही किंमतीत सिडनी कसोटी जिंकावी लागेल. जिंकल्यानंतरसुद्धा भारताला दुसऱ्या संघावर अवलंबून राहावे लागणार आहे..

  • By युवराज भगत
Updated On: Jan 01, 2025 | 03:00 PM
India WTC Final Qualification Scenario If The Sydney Test is Drawn and India Loses The Series will Team India be able to Reach The WTC Final read in Detail

India WTC Final Qualification Scenario If The Sydney Test is Drawn and India Loses The Series will Team India be able to Reach The WTC Final read in Detail

Follow Us
Close
Follow Us:

India WTC Final Qualification Scenario After Sydney Test : मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाच्या पराभवामुळे डब्ल्यूटीसी अंतिम फेरीच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. आता टीम इंडियाला 3 जानेवारीपासून सिडनीमध्ये मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना खेळायचा आहे. WTC फायनलच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी टीम इंडियाला सिडनी टेस्ट कोणत्याही किमतीवर जिंकावीच लागेल. पण हा कसोटी सामना अनिर्णित राहिला तर… अनिर्णित राहिल्यानंतर समीकरण काय असेल? हेच आपण जाणून घेणार आहोत.

WTC फायनलच्या भारतीय संघाच्या आशा जवळजवळ संपुष्टात
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये शेवटचा आणि अंतिम सामना जर अनिर्णित राहिला तर WTC फायनलच्या भारतीय संघाच्या आशा जवळजवळ संपुष्टात येणार आहेत. त्यानंतर जिंकल्यानंतरसुद्धा टीम इंडियाचे काय होणार हेसुद्धा वेगळे गणित आहे. आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की, जर सिडनी कसोटी अनिर्णित राहिली तर टीम इंडियाची WTC फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता किती असेल.

सिडनी कसोटी कोणत्याही किंमतीत जिंकावी लागेल

WTC फायनलमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी, भारतीय संघाला सिडनी कसोटी कोणत्याही किंमतीत जिंकावी लागेल. हा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यास भारत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाचवी कसोटी हरेल किंवा ड्रॉ करेल, या दोन्ही बाबतीत टीम इंडियाचा प्रवास संपणार आहे. त्यामुळे भारतीय संघाला कोणत्याही परिस्थितीत सिडनी कसोटी जिंकावीच लागणार आहे. जिंकले तरीही भारतीय संघाला या गोष्टी पार करावी लागणा आहे.

भारताने सिडनी कसोटी जिंकली तर काय समीकरण
सिडनीत खेळवण्यात येणारा पाचवा कसोटी सामना भारताने जिंकला तर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेवर लक्ष ठेवावे लागेल. म्हणजे केवळ सिडनी कसोटी जिंकणे पुरेसे ठरणार नाही. प्रथम, भारताने सिडनी कसोटी जिंकली पाहिजे आणि नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत श्रीलंकेने 2-0 किंवा 1-0 असा विजय मिळवावा, अशी प्रार्थना करावी. जर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेत एकही कसोटी सामना जिंकला तर ते पात्र ठरेल आणि टीम इंडिया बाहेर होईल. जर ऑस्ट्रेलियन संघाने भारताविरुद्धची पाचवी कसोटी जिंकली तर तो लगेचच अंतिम फेरीत पोहोचेल.

हेही वाचा : ICC Awards 2024 : ICC Awards च्या शर्यतीत एक-दोन नव्हे तर चार भारतीय क्रिकेटपटू; बुमराहला करावी लागणार 3 फलंदाजांशी स्पर्धा

Web Title: India wtc final qualification scenario if the sydney test is drawn and india loses the series will team india be able to reach the wtc final read in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • Border-Gavaskar trophy
  • india
  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस
1

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?
2

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
3

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी
4

डॉलर कोपऱ्यात रडणार? डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफविरुद्ध ‘BRICS’ बनले भक्कम भिंत; ‘India-China-Russia’ ची नवी जुगलबंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.