
Team India (Photo Credit- X)
आज ओमानविरुद्धचा सामना भारतीय क्रिकेट संघाचा २५० वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना असेल. यापूर्वी ही कामगिरी केवळ पाकिस्तानने केली आहे, ज्यांनी आतापर्यंत २७५ टी२० सामने खेळले आहेत. आता भारत हा टप्पा पार करणारा दुसरा संघ बनेल.
Another practice session in the bag 💪 All eyes on #INDvOMA 🎯#TeamIndia | #AsiaCup2025 pic.twitter.com/caNyaK8LXp — BCCI (@BCCI) September 17, 2025
भारताचा २४९ टी-२० सामन्यांमध्ये विक्रम: