आजच्या सामन्यामध्ये कोणता विजयी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याआधी सामन्यामध्ये नाणेफेक झाले आहे. या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
आज राहुल द्रविड ५३ वर्षांचा झाला, त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहते सोशल मीडियावर विविध प्रकारे त्याचे अभिनंदन करत आहेत. तो हा भारताची भिंत, मिस्टर वॉल म्हणून प्रसिद्ध आहे, ज्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक…
टीमचा स्टार यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे. पंतला सराव सत्रादरम्यान ही दुखापत झाली. पहिलया सामन्यामध्ये भारतीय संघाची प्लेइंग 11 कशी असणार आहे याकडे सर्वाच्या नजरा टिकून आहेत.
बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बेंगळुरूमधील सेंटर ऑफ एक्सलन्सच्या कामकाजाचा आढावा घेतला आणि भारत अ आणि भारत अंडर-१९ संघांच्या भविष्यातील दौऱ्यांना सुलभ करण्याच्या मार्गांवरही चर्चा केली.
आता, विराट कोहली न्यूझीलंडविरुद्धही धावांचा पाऊस पाडण्यास सज्ज असल्याचे दिसून येत आहे. कोहलीने स्वतः त्याच्या सराव सत्राचा एक फोटो पोस्ट केला आहे, जो चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
२०२६ च्या टी२० विश्वचषक सुरू व्हायला काही तास शिल्लक असताना तिलक वर्मावर शस्त्रक्रिया झाली आहे. या फलंदाजाने स्वतः इंस्टाग्रामवर त्यांच्या फिटनेसबद्दल अपडेट दिले आहे, जे त्यांच्या चाहत्यांसाठी दिलासादायक आहे.
IND vs NZ यांच्यातील वनडे मालिकेला ११ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. वडोदरा, राजकोट आणि इंदूरमध्ये होणाऱ्या या सामन्यांची वेळ, वेळापत्रक आणि भारतीय संघ याबद्दलची संपूर्ण माहिती एका क्लिकवर वाचा.
२०२६ च्या पहिल्या तिमाहीसाठी राष्ट्रीय डोपिंग विरोधी संस्थेच्या नोंदणीकृत चाचणी गटात भारतीय महिला क्रिकेटर स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांचा समावेश आहे, ११८ नावांपैकी बहुतेक नावांमध्ये अॅथलेटिक्सचा समावेश होता.
दुसरा सामना ५ जानेवारी रोजी खेळला गेला. या सामन्यात भारताने शानदार कामगिरी केली आणि विजय मिळवला. वैभव सूर्यवंशीने धमाकेदार अर्धशतक झळकावून भारताला सामना जिंकण्यास मदत केली.
Vaibhav Suryavanshi News: भारतीय युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या युथ वनडे सामन्यात अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याने २४ चेंडूत ६८ धावांची ऐतिहासिक खेळी केली.
Shreyas Iyer Comeback: दुखापतीतून सावरलेला श्रेयस अय्यर न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात परतला आहे. त्याआधी तो विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईच्या संघाचे नेतृत्व करणार आहे.
आयसीसीच्या नियमांनुसार, सर्व संघांनी त्यांच्या १५ खेळाडूंच्या संघांची घोषणा एक महिना आधी करावी लागते; यावेळी, अंतिम तारीख ८ जानेवारी आहे. सर्व संघांना ३१ जानेवारीपर्यंत त्यांच्या संघात बदल करण्याचे स्वातंत्र्य असेल.
मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून वगळण्यात आल्यानंतर सुरू झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) रविवारी पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी आपला संघ जाहीर केला.
बीसीसीआयने मुस्तफिजूर रहमानला आयपीएल २०२६ च्या लिलावातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या या निर्णयावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. माजी भारतीय कर्णधार अझरुद्दीन यांनीही या प्रकरणावर आपले मत व्यक्त केले.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाला क्रीडा मंत्रालयाकडून त्यांचे टी२० विश्वचषक लीग सामने भारताऐवजी श्रीलंकेत हलविण्याचे निर्देश मिळाले. या धमकीला बीसीसीआयच्या एका सूत्राने आता योग्य उत्तर दिले आहे.
बांगलादेशमध्ये सध्या हिंदूंवर अत्याचार होत आहेत. म्हणूनच बीसीसीआयने मुस्तफिजूरला आयपीएलमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी आता या प्रकरणावर आपले मौन सोडले आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये २७ आणि २९ डिसेंबर रोजी होणार होते आणि त्यातून मिळणारी रक्कम बाधित लोकांना मदत करण्यासाठी वापरली जाणार होती. तथापि, बीसीसीआयने हा प्रस्ताव स्वीकारला नाही.
IND vs BAN: बांगलादेशने या वर्षासाठी त्यांचे होम कॅलेंडर देखील जारी केले आहे. महत्त्वाचे म्हणजे, भारतीय संघ ऑगस्ट ते सप्टेंबर या कालावधीत या दौऱ्यावर असेल, एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची…
बीसीसीआयने २०२६ च्या टी-२० विश्वचषक संघासह टी-२० संघाची घोषणा केली आहे, परंतु अद्याप एकदिवसीय संघ जाहीर झालेला नाही. सध्याचे तज्ज्ञ आकाश चोप्रा यांनी न्यूझीलंडविरुद्ध ODI मालिकेसाठी १५ खेळाडूंचा भारतीय संघ…