२१ जानेवारीपासून सुरू झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी२० मालिकेतून तिलक वर्माला बाहेर काढण्यात आले. तिलक न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित दोन सामन्यांमध्ये खेळणार नाही.
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष इंद्रजीत सिंग बिंद्रा यांचे २५ जानेवारी रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच क्रिकेट जगत शोकाकुल झाले.
दुसऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात स्टार फलंदाजाच्या स्फोटक खेळीने तो खेळाच्या सर्वात लहान स्वरूपात जगातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे सिद्ध केले. आता कर्णधाराच्या खेळीवर शिवम दुबे याने वक्तव्य केले आहे.
कर्णधाराने त्याच्या फलंदाजीने सर्वांनाच खूश केले नाही तर त्याने पुढे जे केले त्याने सर्वांचे मन जिंकले. सामन्यानंतर, भारतीय कर्णधाराने टीम इंडियाच्या थ्रो-डाऊन स्पेशालिस्ट रघुचे पाय स्पर्श केले.
२३ जानेवारी २०२६ रोजी न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात इशान किशनने त्याच्या आतल्या ऋषभ पंतला चालना दिली आणि त्याची बॅट हवेत उडवली. यावेळी चाहत्यांना रिषभ पंतची आठवण झाली.
बीसीसीआयने विश्वचषकामधून बांग्लादेशला वगळल्यानंतर प्रकरणावर कडक मौन बाळगले आहे, विशेषतः मनहासने, ज्याने स्वतःला प्रेस रिलीझपुरते मर्यादित ठेवले आहे. या वादा दरम्यानचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
रणजी ट्रॉफीच्या सहाव्या फेरीत हैदराबादविरुद्ध मुंबईचा सामना सुरू आहे. या सामन्यात सरफराज खानने मॅरेथॉन इनिंग खेळली आणि द्विशतक झळकावले. या डावात त्याने १९ चौकार आणि ९ उत्तुंग षटकार मारले.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्याच्या एक दिवस आधी काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची भेट घेतली आणि त्यांचे खूप कौतुक केले.
भारत आयसीसी अंडर-१९ विश्वचषक २०२६ च्या सुपर सिक्स संघामधील एक आहे, तर पाकिस्तानला अद्याप सुपर सिक्स टप्प्यात प्रवेश मिळालेला नाही. अंडर-१९ विश्वचषकात, फक्त सहा नाही तर १२ संघ सुपर सिक्स…
टी-२० संघात स्थान न मिळालेले स्टार खेळाडू आता २०२५-२६ च्या रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना दिसतील. यामध्ये कसोटी कर्णधार शुभमन गिल आणि अनुभवी रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. हे दोघे २२ जानेवारी…
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारतात होणाऱ्या T20 विश्वचषकात सहभागी होणाऱ्या सर्व 42 पाकिस्तानी वंशाच्या खेळाडू आणि अधिकाऱ्यांसाठी व्हिसा औपचारिकता सुलभ करण्यासाठी पावले उचलली आहेत.
स्टार अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला दुखापत झाली होती, ज्यामुळे आयुष बदोनीचा संघात समावेश करण्यात आला. संघात समावेश झाल्यापासून चाहते आणि काही दिग्गज खेळाडूंनी त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
भारत आणि बांग्लादेश सामन्याचे नाणेफेक पार पडले. भारताचा कर्णधार आयुष म्हात्रे याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाचा दुसऱ्या विजयावर डोळा असणार आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आगामी सामना हा विश्वचषकाचा सामना खेळवला जाणार आहे. पण या तिकिटांची विक्री झालीच नाही कारण तिकिटांची विक्री सुरू केल्यानंतर लगेचच वेबसाइट BookMyShow क्रॅश झाली.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी, टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमारचा फॉर्म हा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरसाठी एक मोठी चिंता बनला आहे. टीम इंडियाचा माजी सुपरस्टार हरभजनने आता सूर्यकुमारबद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केले…
पुरुषांच्या टी-२० विश्वचषकाच्या तिकिट विक्रीचा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच, कोलंबोमध्ये होणाऱ्या या बहुप्रतिक्षित सामन्यासाठी मोठी मागणी झाली. भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटे समाविष्ट करण्यात आली आहेत.
विकेटकीपर-फलंदाज जितेश शर्माने खुलासा केला की टी-२० विश्वचषक संघातून त्याला वगळल्याबद्दल त्याला खूप दुःख झाले आहे. टी-२० विश्वचषक संघातून बाहेर केल्यानंतर जितेशने पहिल्यांदाच स्पष्टपणे याबद्दल सांगितले आहे.
आजच्या सामन्यामध्ये कोणता विजयी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्याआधी सामन्यामध्ये नाणेफेक झाले आहे. या सामन्यामध्ये भारताचा कर्णधार शुभमन गिल याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
आज राहुल द्रविड ५३ वर्षांचा झाला, त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहते सोशल मीडियावर विविध प्रकारे त्याचे अभिनंदन करत आहेत. तो हा भारताची भिंत, मिस्टर वॉल म्हणून प्रसिद्ध आहे, ज्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक…