Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Women’s Cricket World Cup 2025 : मिताली राजने भारताला महिला विश्वचषक जिंकण्याचा दिला मंत्र, ‘आपल्याला या संधीचा फायदा…’

या विश्वचषकामध्ये भारताच्या महिला संघाने चांगली कामगिरी करावी अशी क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे. यासाठी आता भारताची माजी कर्णधार मिताली राज हिने टीम इंडियाला एक नवा गुरु मंत्र दिला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 15, 2025 | 10:46 AM
फोटो सौजन्य – X

फोटो सौजन्य – X

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय महिला संघासमोर पुढील आव्हान हे एकदिवसीय विश्वचषकाचे असणार आहे. श्रीलंका आणि भारत या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात येणारा 2025 चा विश्वचषक टीम इंडियासाठी फार महत्त्वाचा असणार आहे. हा भारतीय महिला क्रिकेटसाठी नक्कीच टर्निंग पॉईंट ठरू शकतो. भारताच्या संघाने नुकत्याच झालेल्या इंग्लंड विरुद्ध मालिकेमध्ये कमालीचे कामगिरी केली होती आणि मालिका दोन्ही जिंकल्या होत्या. त्याचबरोबर त्याआधी झालेल्या ट्राय सिरीजमध्ये देखील भारताच्या संघाने साऊथ आफ्रिका आणि श्रीलंकेच्या संघाला पराभूत करून मालिका जिंकली होती.

भारताची माजी कर्णधार मिताली राज हिने निवृत्ती घेतल्यानंतर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताचे संघाने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. या विश्वचषकामध्ये भारताच्या महिला संघाने चांगली कामगिरी करावी अशी क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे. यासाठी आता भारताची माजी कर्णधार मिताली राज हिने टीम इंडियाला एक नवा गुरु मंत्र दिला आहे.

T20 World Cup 2026 पूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का, प्रशिक्षकानंतर निवडकर्त्यानेही दिला राजीनामा

माजी कर्णधार मिताली राजचा असा विश्वास आहे की जर भारताला आगामी महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकायचा असेल तर मोठ्या सामन्यांदरम्यान महत्त्वाच्या संधींचा फायदा घ्यावा लागेल आणि गती आपल्या बाजूने वळवावी लागेल. यामुळे जेतेपदाचा दीर्घकाळचा दुष्काळ संपू शकेल.यजमान भारत पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसह स्पर्धा जिंकण्यासाठी फेव्हरिट म्हणून प्रवेश करेल.

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाबद्दल मिताली म्हणाली की, मोठ्या सामन्यांमध्ये त्यांना लहान संधींचा फायदा घेण्याची आवश्यकता आहे. प्रतिस्पर्धी संघांमध्ये हाच समतोल आहे. २००५ आणि २०१७ मध्ये भारताला विश्वचषक फायनलमध्ये नेणारी मितालीला विश्वास आहे की जेतेपद जिंकल्याने देशातील महिला क्रिकेटवर क्रांतिकारी परिणाम होईल.

Irfan Pathan Interview : रोहित शर्मावरील टीकेवर इरफान पठाणचे मोठे विधान, म्हणाला – जर तो कर्णधार नसता तर…

तो म्हणाला की मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट असेल. आपण दोनदा जवळ आलो आहोत पण अजून चषक जिंकलेला नाही. घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकणे खूप छान असेल कारण हा एक पूर्णपणे वेगळा टप्पा आहे. भारताच्या अलिकडच्या इंग्लंड दौऱ्यात क्रांती गौड आणि श्री चरणी या युवा खेळाडूंनी आपली छाप पाडली आणि संघाने टी-२० आणि एकदिवसीय मालिका जिंकली.

मिताली म्हणाली की, इंग्लंडमध्ये क्रांती गौरच्या प्रतिभेने मी खूप प्रभावित झालो. क्रांतीने WPL खेळली आहे, परंतु तिला जास्त अनुभव नाही. आता मला तिला घरच्या वर्ल्ड कपमध्ये चांगले प्रदर्शन करताना पहायचे आहे.

Web Title: Women cricket world cup 2025 mithali raj gives india the mantra to win the women world cup

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2025 | 10:46 AM

Topics:  

  • cricket
  • Harmanpreet Kaur
  • Sports
  • Women's ODI World Cup 2025

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास
1

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु
2

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण
3

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर
4

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.