Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी विश्वचषकात 80 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत, जाणून घ्या विजय आणि पराभवाचा संपूर्ण प्रवास

१९९२ मध्ये इम्रान खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने विश्वचषक जिंकला होता. विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान ७ वेळा आमनेसामने आले आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 13, 2023 | 12:16 PM
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी विश्वचषकात 80 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत, जाणून घ्या विजय आणि पराभवाचा संपूर्ण प्रवास
Follow Us
Close
Follow Us:

वर्ल्ड कप २०२३ : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामधील महामुकाबल्यासाठी काही तासचं शिल्लक राहिले आहेत. हा महामुकाबला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. १४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या लढतीसाठी दोन्ही संघ सराव सत्रात चांगलाच घाम गाळत आहेत . खेळाडूंशिवाय क्रिकेट चाहतेही या सामन्याची तयारी पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. मात्र, या शानदार सामन्यापूर्वी आम्ही दोन्ही संघांच्या विश्वचषकातील आतापर्यंतच्या सामन्यांचे तपशील काय आहेत ते जाणून घेऊयात.

भारताच्या संघाने आतापर्यत वर्ल्ड कपमध्ये एकूण ८६ सामने खेळले आहेत या सामन्यांमध्ये ५५ सामने जिंकले आहेत. या काळात टीम इंडियाने २९ सामनेही गमावले आहेत. एक सामना बरोबरीत तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. अशा स्थितीत टीम इंडियाची वर्ल्डकप जिंकण्याची टक्केवारी ६५.२९ इतकी आहे. उल्लेखनीय आहे की टीम इंडियाने आतापर्यंत दोनदा वर्ल्ड कप जिंकला आहे. टीम इंडिया पहिल्यांदा १९८३ मध्ये आणि दुसऱ्यांदा २०११ मध्ये चॅम्पियन बनली होती.

पाकिस्तान संघाची विजयाची टक्केवारी भारतापेक्षा थोडी कमी आहे. पाकिस्तानने वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकूण ८१ सामने खेळले आहेत. पाकिस्तान संघाने ४७ सामने जिंकले असून ३२ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तान संघाचे दोन सामनेही अनिर्णित राहिले आहेत. अशाप्रकारे पाकिस्तान संघाच्या विश्वचषकातील विजयाची टक्केवारी ५९.४९ इतकी आहे. पाकिस्तानचा संघ एकदाच विश्वचषक चॅम्पियन बनला आहे. १९९२ मध्ये इम्रान खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने विश्वचषक जिंकला होता. विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान ७ वेळा आमनेसामने आले आहेत. भारत आणि पाकिस्तान विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या ८०-८० पेक्षा जास्त सामन्यांपैकी हे संघ ७ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. या सात सामन्यांमध्ये भारताच्या संघाने विजय मिळवला आहे. म्हणजेच विश्वचषकातील हेड टू हेड रेकॉर्ड पाहता टीम इंडियाची पाकिस्तानविरुद्धच्या विजयाची टक्केवारी १०० आहे.

Web Title: World cup 2023 india vs pakistan narendra modi stadium in ahmedabad team india team pakistan international cricket world cup matches

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2023 | 12:16 PM

Topics:  

  • Ahmedabad
  • cricket
  • India vs Pakistan
  • international cricket
  • Narendra Modi Stadium
  • team pakistan
  • World Cup 2023
  • World Cup matches

संबंधित बातम्या

2025 Women’s Cricket World Cup साठी टीम इंडियाचा खास प्लान, इतके दिवस चालणार प्रॅक्टिस
1

2025 Women’s Cricket World Cup साठी टीम इंडियाचा खास प्लान, इतके दिवस चालणार प्रॅक्टिस

AUS vs SA : ट्रॅव्हिस हेडने दक्षिण आफ्रिकेला धुतलं! 80 चेंडूत झळकावले शतक; 22 वेळा चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर
2

AUS vs SA : ट्रॅव्हिस हेडने दक्षिण आफ्रिकेला धुतलं! 80 चेंडूत झळकावले शतक; 22 वेळा चेंडू पाठवला सीमारेषेच्या बाहेर

चेतेश्वर पुजाराने फलंदाजीने वाचवला टीम इंडियाचा सन्मान, 3 वेळा संघाला पराभवापासून वाचवून खेळली संस्मरणीय खेळी
3

चेतेश्वर पुजाराने फलंदाजीने वाचवला टीम इंडियाचा सन्मान, 3 वेळा संघाला पराभवापासून वाचवून खेळली संस्मरणीय खेळी

स्वत: चाच पुतळा पाहून सुनील गावस्कर झाले भावूक! MCA ला दिली आईची उपमा, पहा Photo
4

स्वत: चाच पुतळा पाहून सुनील गावस्कर झाले भावूक! MCA ला दिली आईची उपमा, पहा Photo

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.