गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये या दिवशी 19 नोव्हेंबर रोजी भारतीय क्रिकेट संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत झाला होता. भारताच्या पराभवामुळे 140 कोटी भारतीय चाहत्यांची मनं तुटली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या…
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने विश्वचषकात सलग ११ सामने जिंकले, हा एक नवा विक्रम आहे. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्यांना ६ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता.
खरं तर, बीसीसीआयच्या मनात प्रशिक्षक म्हणून आशिष नेहरा भरला होता. पण त्याने स्पष्ट नकारच देऊन टाकला. नेहराच्या प्रशिक्षकपदाच्या, आयपीएलमधील कामावर बीसीसीआयची मंडळी खूश होती म्हणे. ट्वेन्टी-२० या फॉर्म्याटला यशस्वी प्रशिक्षक…
मिचेल मार्श चा हा फोटो सोशल मीडियावर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने शेअर केला होता. मागील १० दिवसांपासून सोशल मीडियावर या फोटोची प्रचंड चर्चा होत होती.
रोहितची भावना समजण्यासारखी होती, कारण हा विश्वचषक जिंकण्यासाठी त्याने आपल्या संघासह खूप मेहनत घेतली होती आणि संपूर्ण स्पर्धेत खरोखरच चांगला खेळ खेळला होता.
भारतीय चार संघ सतत जिंकत होता त्यावेळी नाणेफेकीचे अनुकूल कौल आणि सर्वच गोलंदाज आणि फलंदाजांना एकाच वेळी सूर गवसण या गोष्टी निर्णय निश्चित करीत होत्या. सलग दहा विजयानंतर अंकशास्त्राच्या नियमानुसार…
मिशेल मार्श विश्वचषकाच्या ट्रॉफीवर पाय ठेवताना दिसला असे एक चित्रही होते. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. याबाबत भारतीय चाहत्यांनी मिचेल मार्शला खूप ट्रोल केले होते.
'वर्ल्ड कप 2023' (World Cup 2023) मध्ये टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाने पराभव केला. देशातील लाखो क्रिकेट चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता. मात्र, विश्वचषक गमावल्यामुळे काही लोकांना इतका धक्का बसला की, देशातील…
वास्तविक विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादमध्ये झाला होता. यामध्ये भारताला एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले. टीम इंडियाने खेळात टिकून राहण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान हरभजन सिंगनं अनुष्का शर्मा आणि अथिया शेट्टीबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. यावरुन आत नेटकऱ्यांनी हरभजनला चांगलच सुनावलं आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विश्वचषकाच्या फायनलदरम्यान पॅलेस्टाईनचा समर्थक असलेल्या भारतीय स्टार क्रिकेटर विराट कोहलीच्या एका चाहत्याने सुरक्षा कठडे तोडून मैदानात प्रवेश केला आणि त्याला मिठी मारण्याचा प्रयत्न केला.
कोहलीने स्पर्धेत ७५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. एकदिवसीय विश्वचषकाच्या ४८ वर्षांच्या इतिहासात, कोहली स्पर्धेच्या एकाच आवृत्तीत ७५०+ धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे.
विश्वचषक 2023 शेवटच्या टप्प्यात आहे. क्रिकेटच्या या महाकुंभाचा समारोप आज अहमदाबादमधील अंतिम सामन्याने होणार आहे. टीम इंडियाने येथे ट्रॉफी जिंकावी अशी साऱ्या भारतीयांची आशा आहे. वर्ल्डकपच्या या महाकुंभामुळे भारताच्या आर्थिक…