विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेतील अर्थिक घोटाळा समोर आला आहे. कागदोपत्री इंग्रजी माध्यमाची शाळा दाखवून सुमारे ५ कोटी रुपयांचा निधी घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
राज्यातील सर्व मंडळांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आहे. शाळांमध्ये मराठी शिकवली जात नसल्यास तक्रार आल्यावर सरकारकडून तत्काळ चौकशी केली जाणार आहे.
मुंबईतील शिवडी येथील मराठी शाळा ‘गायब’ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी शिवनाथ दराडे यांनी केली आहे.
Save Marathi Schools: मराठी शाळा वाचवण्यासाठी केवळ आंदोलने नको, तर कृतिशील कार्यक्रम हवा. डॉ. दीपक पवार यांनी १८ डिसेंबर रोजी महापालिका मुख्यालयावर मोर्चाची घोषणा केली.
कमी पटसंख्या असलेल्या शाळांची सर्वाधिक संख्या ही ग्रामीण, दुर्गम भागातील आहे. यामुळे या भागातील शाळांसाठी सरकारने पटसंख्येच्या निकषांमध्ये तत्काळ बदल करावा, अशी मागणी केली जात आहे.