Save Marathi Schools: मराठी शाळा वाचवण्यासाठी केवळ आंदोलने नको, तर कृतिशील कार्यक्रम हवा. डॉ. दीपक पवार यांनी १८ डिसेंबर रोजी महापालिका मुख्यालयावर मोर्चाची घोषणा केली.
कमी पटसंख्या असलेल्या शाळांची सर्वाधिक संख्या ही ग्रामीण, दुर्गम भागातील आहे. यामुळे या भागातील शाळांसाठी सरकारने पटसंख्येच्या निकषांमध्ये तत्काळ बदल करावा, अशी मागणी केली जात आहे.