Pavanraje Nimbalkar Case : पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे वाहनचालक समद काजी यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली…
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मुळे धाराशिव जिल्ह्याच्या उद्योग, पर्यटन आणि दळणवळण क्षेत्रात मोठी क्रांती होईल. टेक्स्टाईल पार्क आणि MSME हबमुळे रोजगार वाढणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज (२८ डिसेंबर) सकाळी विमान अपघातात दुःखद निधन झाले. बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान एक भीषण अपघात झाला. अजितदादांसोबत विमानातील पाचही जणांचा मृत्यू झाला.
भाजपावर टीका होत असतानाही गंगणे यांच्या नावाला पक्षाकडून देण्यात आलेली पसंती भुवया उंचवायला लावणारी आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील हे ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना राजाश्रय देत असल्याचा आरोप वारंवार होत आहे.