रणजी ट्रॉफीचा महासंग्राम सुरु असताना महाराष्ट्राची बडोद्याबरोबर लढत सुरु आहे. यामध्ये कर्णधार ऋतुराज गायकवाडने शानदार अर्धशतक ठोकत महाराष्ट्राला एका चांगल्या स्थितीत नेऊन ठेवले आहे.
हार्दिक पांड्याची बॅट अजिबात थांबवता येत नाही. गेल्या काही डावांमध्ये त्याने अप्रतिम कामगिरी केली आहे. पांड्याने पुन्हा एकदा स्फोटक खेळी करत बडोद्याला विजयापर्यंत नेले आहे.
वेटलिफ्टिंगमध्ये (weightlifting) महाराष्ट्रास सोनेरी (gold medal) कामगिरी मिळवून दिली. तिने स्नॅचमध्ये ९४ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ११६ किलो असे एकूण २१० किलो वजन उचलले. स्नॅचमध्ये ती दुसऱ्या स्थानावर होती,…