रायबरेलीमध्ये भाजप मंत्र्यांनी केलेल्या विरोधानंतर राहुल गांधींनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसची वाढती लोकप्रियता पाहून भाजप अस्वस्थ झाल्याचा दावा त्यांनी केला.
जशी सरड्याची उडी कुंपणापर्यंत असते तशीच यांची फक्त बारामतीपर्यंत उडी आहे अशी टीका चित्रा वाघ यांच्यावर विद्या चव्हाण यांनी केली आहे.गेल्या काही दिवसांपासून शरद पवार आणि राष्ट्रावादीतील नेत्यांवर भाजपकडून आणि…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवर आपण एकदाही नतमस्तक झाला नाहीत किंवा त्यांचे पाय रायगडाच्या दिशेने कधीच वळाले नाहीत, अशी टीकाही नीतेश राणे यांनी केली आहे.