भारतातील सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमधील १५% जागा अखिल भारतीय कोट्याअंतर्गत भरल्या जातात. या कोट्यामध्ये स्पर्धा सर्वात तीव्र असते, कारण देशभरातून गुणवंत उमेदवार इथं अर्ज करतात.
राज्यात वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलच्या वतीने राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ४७ हजार विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी मंगळवारी प्रसिद्ध केली आहे. मात्र, महाविद्यालयांची…
५ एप्रिल घटना २०००: अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. – १० या मराठी उपग्रह वाहिनीचे सह्याद्री असे नामकरण करण्यात आले. १९५७: कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या आणि…
हरियाणातील हिसारमधील (Haryana,Hisar) बरवाला भागातील धानी गावात (Dhani Village Barwala Area) पत्नीने पतीची जीभ चावल्याची घटना समोर आली आहे. त्याच गावात राहणाऱ्या करमचंद नावाच्या तरुणाची त्याच्याच पत्नीने जीभ चावल्याची घटना…