भारताच्या अर्थव्यवस्थेत खाजगी क्षेत्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. टाटा समूह, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल, एल अँड टी आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांसारख्या मोठ्या भारतीय कंपन्या लाखो लोकांना थेट रोजगार…
देशात बेरोजागारीचा दर इतका वाढला आहे. चंदीगड येथे चपराशी पदासाठी भरतीला सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी ७५ पदे रिक्त आहेत. या तारखेपर्यंत करता येईल अर्ज.
देशात वाढती बेरोजगारी ही एक मोठी समस्या आहे, ज्याच्यावर नेहमीच सरकार सकारात्मक पाऊले उचलताना दिसते. नुकतेच गिगिन टेक्नॉलॉजीजच्या सीईओने एक महत्वाची माहिती दिली आहे.
भारतात लग्नानंतर महिला रोजगार दर 12 टक्क्यांनी घसरला आहे. जो विवाहपूर्व महिला रोजगार दराच्या जवळपास एक तृतीयांश इतका आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक बँकेच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.…
देशातील बेरोजगारीत मोठी घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत देशातील बेरोजगारीचा दर 6.6 टक्क्यांवर आला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसएसओ) आपली ताजी आकडेवारी जारी…