पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने 'माझी वसुंधरा' उपक्रमांतर्गत 'माझे घर, माझा बाप्पा' या अभियानाची सुरुवात केली आहे. या उपक्रमाअंतर्गत नागरिकांना शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचे विनामूल्य प्रशिक्षण दिले…
भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थीला विघ्नराज संकष्टी चतुर्थी म्हणतात. या दिवशी उपवास आणि पूजा करण्यासोबतच दान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. व्यक्तीला विघ्नहर्ताचे विशेष आशीर्वाद मिळू शकतात.
सगळीकडे गणेशत्सव हा मोठ्या उत्साहत सुरु झाला आहे, या दिवसा मध्ये गणरायची मनोभावे पूजा केली जाते. तेव्हा गणपतीच्या आवडीच्या सर्व वस्तू ठेवले जातात, फुलापासून ते खाण्याच्या गोष्टी पर्यंत सेवा होते…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी आज सकाळी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांची पत्नी सौ. लता शिंदे यांच्या हस्ते यावेळी पूजा, आरती करण्यात आली. यावेळी…
गणेशचतूर्थी ही तासांवर आली, त्यामध्ये भाविकांची मोठ्या प्रामाणत बाजारात गर्दी , गणपतीच्या सजावटीसाठी बाजारापेठा फुल्या आहेत. सगळ्यात जास्त भाविकांची इको-फ्रेंडली वस्तू गोष्टीकडे विशेष लक्ष देतामा दिसत आहे. वस्तू पासून मूर्ती…