भारत-पाकिस्तान सीमारेषेवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी या वर्षीची होळी अपूर्व उत्साहात साजरी केली. कुटुंबापासून दूर राहूनही, देशाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळताना या रणधुरंधरांनी होळी साजरी केली.
शनिवारी मालदा सीमेवर भारत आणि बांगलादेशच्या शेतकऱ्यांमध्ये चोरी आणि अतिक्रमणाच्या आरोपावरून जोरदार चकमक झाली. भारतीय शेतकऱ्यांनी बांगलादेशी शेतकऱ्यांवर पीक चोरीचा आरोप केला आहे.
हे बंड चिरडण्यासाठी म्यानमारच्या लष्करी सरकारने नवा डावपेच अवलंबला आहे. बंडखोर गट आणि त्यांच्या ताब्यात असलेल्या भागात अन्नासह आवश्यक वस्तूंचा प्रवेश टाळण्यासाठी प्रशासनाने पुरवठा साखळी विस्कळीत केली आहे.
निसर्गाच्या सानिध्यात भारताच्या सीमेवर आता नवीन शहर उभारले जात आहे. ही जागा अतिशय सुंदर आणि शांत आहे. विशेष म्हणजे, या शहराचे कायदे अतिशय कडक असणार असल्याचे सांगितले जात आहे. आता…
या चकमकीत एकाही जवानाचा मृत्यू झाला नाही आणि कोणीही गंभीर जखमी झाले नसल्याचे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, हा मुद्दा चीनच्या बाजूने राजनयिक स्तरावरही मांडण्यात आला असून अशा प्रकारची कारवाई…