सूत्रांनी सांगितले की, सिंधू पाणी कराराच्या कलम IV(8) अंतर्गत, पुराशी संबंधित माहिती केवळ अशा परिस्थितीत दिली जाते जिथे पाण्याचा असाधारण प्रवाह किंवा पुराच्या परिस्थितीमुळे दुसऱ्या पक्षावर परिणाम होऊ शकतो.
भारताचे परराष्ट्र सचिव, विक्रम मिस्री यांनी पाकिस्तानसोबतच्या गुप्त चर्चेसंदर्भात एक निवेदन जारी केले आहे. मिस्री म्हणाले की, कोलंबोमध्ये झालेल्या कथित बैठकीशी भारतीय सरकार असहमत आहे. त्या बैठकीत सरकारी प्रतिनिधी उपस्थित…
India Pakistan Talk: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान, दोन्ही देशांच्या लष्करी कारवायांच्या महासंचालकांमधील (डीजीएमओ) हॉटलाइन हेच संवादाचे एकमेव साधन होते.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध तणावाचे आहेत. पाकिस्तानकडून आत्तापर्यंत अनेक दहशतवाद्या कारवाया करण्यात आल्या आहेत. त्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे.