India Pakistan Talk: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आणि ऑपरेशन सिंदूर दरम्यान, दोन्ही देशांच्या लष्करी कारवायांच्या महासंचालकांमधील (डीजीएमओ) हॉटलाइन हेच संवादाचे एकमेव साधन होते.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील संबंध तणावाचे आहेत. पाकिस्तानकडून आत्तापर्यंत अनेक दहशतवाद्या कारवाया करण्यात आल्या आहेत. त्याला भारतानेही चोख प्रत्युत्तर दिले आहे.