केंद्राची सत्ता सलग दोन वेळा काबीज केलेल्या भाजपने हॅट्ट्रिक करण्याच्या इर्षेने निवडणूक लढवली. भाजपला यावेळी रोखण्याचा निर्धार करून विरोधक लढले. भाजपने मित्रपक्षांसमवेत लोकसभेच्या 400 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले तर,…
निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.
निवडणुकीच्या घोषणेसोबतच 16 मार्चपासून देशात सुरू असलेली रणधुमाळी थंडावली असून, अखेरच्या टप्प्यात 57 जागांवर शनिवारी मतदान होत आहे. या टप्प्यात 3 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील जागा आहेत. यात प्रामुख्याने पंतप्रधान…
देशातील सर्वाधिक खासदार असलेल्या उतर प्रदेशमध्ये लोकसभेच्या 16 जागा आहेत, जिथे निवडणूक लढवणारे सर्व उमेदवार असे आहेत, जे यापूर्वी कधीही संसदेत पोहोचले नाहीत.
जास्त जागा जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी 273 जागांची गरज आहे, त्यापेक्षा जास्त जागा यावेळी मिळतील. आमची आघाडी 300 हून अधिक जागा जिंकेल. संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आम्ही…
माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी, भोजपुरी कलाकार मनोज तिवारी व निरहुआ, माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती आणि मनोहरलाल खट्टर यांच्यासह तीन केंद्रीय मंत्री व तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या नशिबाचा फैसला या टप्प्यात…
लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) अंतिम टप्प्याकडे वळली असून, देशात उद्या (दि.20) 49 जागांवर पाचव्या टप्प्याचे मतदान होत आहे. या टप्प्यातील 49 जागांवर गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपची लाट (BJP Wave)…