राज्यातील दोन लाख आयटीआय विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा उपक्रम मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे.
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने सुद्धा या संदर्भात कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांची सदर विषयाबाबत भेट घेतली. यानंतर यासंदर्भात मंत्री लोढा यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला