• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Kargil Vijay Diwas How Much Did India Spend In The Kargil War Who Suffered The Most Losses

Kargil Vijay Diwas: कारगिल युद्धात भारताने किती खर्च केला; सर्वाधिक नुकसान कुणाचे?

आर्थिक नुकसानापेक्षा जास्त नुकसान भारताने आपले ५२७ शूर सैनिक गमावले. तर या युद्धात १३६३ हून अधिक सैनिक जखमी झाले. हे असे बलिदान आहे जे कोणत्याही किंमतीत तोलता येणार नाही.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 26, 2025 | 10:24 AM
Kargil Vijay Diwas: कारगिल युद्धात भारताने किती खर्च केला; सर्वाधिक नुकसान कुणाचे?

कारगिल युद्धात भारताने किती खर्च केला; सर्वाधिक नुकसान कुणाचे?

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Kargil Vijay Diwas:  कारगिल युद्ध हे केवळ एक लष्करी संघर्ष नव्हते; ते भारताच्या सार्वभौमत्वाची, धोरणात्मक कौशल्याची आणि सैनिकांच्या अदम्य धैर्याची कठोर परीक्षा होती. मे १९९९ मध्ये पाकिस्तानी सैन्य व दहशतवाद्यांनी मिळून कारगिलच्या उंच शिखरांवर कब्जा केला, तेव्हा भारताला स्वतःच्या सीमेतच युद्धाचा सामना करावा लागला. घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी हाती घेतलेले “ऑपरेशन विजय” दोन महिन्यांहून अधिक काळ चालले आणि २६ जुलै १९९९ रोजी भारताने प्रत्येक शिखरावर तिरंगा फडकवत विजय घोषित केला.

या युद्धाने भारतीय सैन्याची ताकद आणि देशातील जनतेचा एकत्रित पाठिंबा जगासमोर सिद्ध केला, मात्र या यशासाठी मोठी किंमत चुकवावी लागली. शेकडो जवानांनी बलिदान दिले, अब्जावधी रुपयांचा खर्च झाला आणि मोठ्या प्रमाणात लष्करी साधनसंपत्तीचा वापर झाल्याचे बोलले जाते. पण कारगिल युद्ध हे भारतासाठी केवळ लष्करी आव्हान नव्हते तर आर्थिक परीक्षा देखील होती. आकडेवारीनुसार, या युद्धात भारताने अंदाजे ५ ते १० हजार कोटी रुपये खर्च केले. एकट्या भारतीय हवाई दलाने ३०० हून अधिक हवाई हल्ले केले ज्यात सुमारे २००० कोटी रुपये खर्च झाले. त्याच वेळी, सैन्याच्या जमिनीवरील कारवाईचा खर्च दररोज सुमारे १० ते १५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला होता. काही अहवालांनुसार, कारगिल युद्धादरम्यान भारताला दररोज १४६० कोटी रुपयांपर्यंत खर्च सहन करावा लागला. असे असूनही, त्यावेळी भारताची मजबूत अर्थव्यवस्था, ३३.५ अब्ज डॉलर्सचा परकीय चलन साठा आणि १० अब्ज डॉलर्सच्या संरक्षण बजेटमुळे या संकटाला तोंड देण्याची ताकद मिळाली.

सर्वात मोठी किंमत म्हणजे आपल्या शूर सैनिकांचे हौतात्म्य

आर्थिक नुकसानापेक्षा जास्त नुकसान भारताने आपले ५२७ शूर सैनिक गमावले. तर या युद्धात १३६३ हून अधिक सैनिक जखमी झाले. हे असे बलिदान आहे जे कोणत्याही किंमतीत तोलता येणार नाही. या युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात, उंच शिखरे काबीज करताना, अनेक तुकड्यांनी प्रत्येक इंच जमिनीसाठी आपले प्राण धोक्यात घातले.

पाकिस्तानने युद्धात झालेले नुकसान नाकारले

तर भारताच्या तुलनेत कारगिल युद्धात पाकिस्तानला भारतापेक्षा खूप जास्त लष्करी नुकसान सहन करावे लागले. काही अहवालांनुसार, या युद्धात सुमारे ३००० पाकिस्तानी सैनिक मृत्यूमुखी पडले. तर पाकिस्तानन जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार पाकिस्तानने ३५७ सैनिकांच्या मृत्युचा दावा केला होता. युद्धानंतर, जेव्हा भारतीय सैन्याने उंचावरील भाग पुन्हा ताब्यात घेतला, तेव्हा तेथे शेकडो पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह आढळले. पाकिस्तानने त्यांना परत घेण्यासही नकार दिला होता. एवढेच नाही तर युद्धात पाकिस्तानच्या धोरणात्मक अपयशामुळे त्याची आंतरराष्ट्रीय प्रतिमाही खराब झाली. लाहोर घोषणेच्या काही महिन्यांनंतर कारगिल घुसखोरी ही जगभरात विश्वासघात आणि युद्ध सुरू करण्याचा कट म्हणून पाहिली गेली.

कमकुवत लष्कर आणि आर्थिक दबाव

त्या काळात भारताची अर्थव्यवस्था मजबूत होती. परकीय चलन साठाही $३३.५ अब्ज आणि संरक्षण बजेट $१० अब्ज इतके होते. पण पाकिस्तान मात्र हे युद्ध जास्त काळ लांबवण्याच्या स्थितीत नव्हता. त्यातच युद्धाच्या काळात पाकिस्तानचा रोजचा खर्च सुमारे ३७० कोटी रुपये होता जो भारताच्या तुलनेत खूपच कमी होता. त्याचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेवरी परिणाम होऊ लागला होता. पण भारताची आर्थिक तयारी आणि राजकीय स्थिरतेमुळे भारतीय सैन्य या युद्धात ठाण मांडून उभे राहिले. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय दबाव लष्करी शक्ती आणि आर्थिक संकटामुळे पाकिस्तानला माघार घ्यावी लागली.

धडे आणि सुधारणा शस्त्रे पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान

कारगिल युद्धामुळे भारतीय सैन्याच्या अनेक उणीवादेखील उघडकीस आल्या. कारगिल युद्धाच्या वेळी शस्त्रास्त्र शोधणारे रडार उपलब्ध नसल्यामुळे अनेक सैनिक शहीद झाले. या कमतरतेची जाणीव झाल्यानंतर ‘स्वाती’ रडार प्रणाली सेवेत समाविष्ट करण्यात आली, जी शत्रूच्या तोफखान्याच्या स्थानांचा अचूक शोध घेते. त्याच काळात बुलेटप्रूफ जॅकेट, नाईट व्हिजन उपकरणे आणि मूलभूत सुविधांचा अभावही प्रकर्षाने जाणवला होता, जो नंतर भरून काढण्यात आला. सध्या कारगिलसारख्या दुर्गम भागांमध्ये रस्ते व बोगदे बांधण्यात आले आहेत, ज्यामुळे सैन्य व लष्करी उपकरणांची वाहतूक अधिक सुलभ झाली आहे.

 

Web Title: Kargil vijay diwas how much did india spend in the kargil war who suffered the most losses

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2025 | 10:24 AM

Topics:  

  • Kargil Vijay Diwas

ताज्या बातम्या

पुढे वाचा
TVS iQube ST vs Ather Rizta Z: फीचर्स आणि रेंजच्या बाबतीत कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटरची कामगिरी ‘जगतभारी’?

TVS iQube ST vs Ather Rizta Z: फीचर्स आणि रेंजच्या बाबतीत कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटरची कामगिरी ‘जगतभारी’?

Jan 01, 2026 | 10:16 PM
IND vs PAK: २०२६ मध्ये पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! ‘या’ दिवशी येणार आमनेसामने

IND vs PAK: २०२६ मध्ये पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! ‘या’ दिवशी येणार आमनेसामने

Jan 01, 2026 | 10:12 PM
Skoda ने ‘या’ Car च्या जोरावर 25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला! भारतीय बाजारात विकल्या 70 हजारांहून अधिक कार

Skoda ने ‘या’ Car च्या जोरावर 25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला! भारतीय बाजारात विकल्या 70 हजारांहून अधिक कार

Jan 01, 2026 | 09:52 PM
नव्या वर्षात मुख्यमंत्र्यांची महिलांना मोठी भेट! मुलं ‘टॉपर’ बनल्यास आईला मिळणार दरमहा ‘इतके’ रुपये

नव्या वर्षात मुख्यमंत्र्यांची महिलांना मोठी भेट! मुलं ‘टॉपर’ बनल्यास आईला मिळणार दरमहा ‘इतके’ रुपये

Jan 01, 2026 | 09:51 PM
“नैसर्गिक शेती हे पवित्र…”; राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना

“नैसर्गिक शेती हे पवित्र…”; राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना

Jan 01, 2026 | 09:31 PM
SATARA : ध्वजारोहणाने साहित्य संमेलनाची दिमाखात सुरुवात! पोलिस बँड पथकाच्या निनादात साहित्यनगरी दुमदुमली 

SATARA : ध्वजारोहणाने साहित्य संमेलनाची दिमाखात सुरुवात! पोलिस बँड पथकाच्या निनादात साहित्यनगरी दुमदुमली 

Jan 01, 2026 | 09:17 PM
ग्राहकांनी Maruti Suzuki ‘या’ कारला अक्षरशः रडवलं! मागील 5 महिन्यांपासून 1 देखील युनिट विकले गेले नाही

ग्राहकांनी Maruti Suzuki ‘या’ कारला अक्षरशः रडवलं! मागील 5 महिन्यांपासून 1 देखील युनिट विकले गेले नाही

Jan 01, 2026 | 09:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Akkalkot :  स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Akkalkot : स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटे पासूनच मंदिर परिसरात अलोट गर्दी

Jan 01, 2026 | 08:16 PM
Maval :  कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Maval : कार्ला एकविरा देवीच्या दर्शनासाठी नववर्षांनिमित्त कार्ला गड भाविकांनी फुलला

Jan 01, 2026 | 08:09 PM
Bhiwandi News  : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Bhiwandi News : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

Jan 01, 2026 | 08:05 PM
Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jalna : भावी डॉक्टरचा अपघाती मृत्यू , कुटुंबीयांनी जे केले ते पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान

Jan 01, 2026 | 08:00 PM
Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Mumbai : “स्थानिकांना डावलणाऱ्या रावणाचे दहन करणार” मनसेची मीरा भाईंदरमध्ये बॅनरबाजी

Jan 01, 2026 | 07:43 PM
Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Pune Corporation Elections : ” पालिकेवर घडी फडकणार ” अमोल बालवडकरांचा दावा

Jan 01, 2026 | 07:39 PM
NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

NAGPUR : निवडणुकीनंतर भाजपमध्ये मोठे बंड होईल – नाना पटोले

Jan 01, 2026 | 03:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.