खारघरमध्ये मसाजच्या नावाखाली देहव्यापार चालत असल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने एक बनावट ग्राहक पाठवून त्या स्पा सेंटरमधून सेवा घेण्याची तयारी दाखवली.
राज्यातील जनतेला तीव्र उन्हाचा फटका बसत आहे. खारघरमध्ये याच उष्माघातामुळे (Kharghar Incident) 14 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता नाशिक जिल्ह्यात उष्माघाताने (One Died due to Sunstroke) एका अग्निवीराचा मृत्यू झाल्याची…
कोरोना काळात राज्यातील सरकारकडून हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे म्हटले होते
हा शासकीय कार्यक्रम असल्यामुळे तो शासनाने आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी तब्बल 14 कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत. राज्यातील मागील काही दिवसातील तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस आहे.…