आज किंवा उद्यापर्यंत राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल. आयटीसी (ITC) प्रक्रियेतील तांत्रिक कारणांमुळे निधी वितरणास काहीसा उशीर झाला असला, तरी आता सर्व प्रक्रिया अंतिम…
पात्र शेतकऱ्यांनी आधार कार्ड, यादीतील विशिष्ट क्रमांक आणि ॲग्रीस्टॅक क्रमांक घेऊन जवळच्या 'आपले सरकार सेवा केंद्रात' जाऊन आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक क्रमांक उपलब्ध नाही, त्यांनी तो…
महाराष्ट्रात राज्य सरकारने नवीन 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची अधिकृत घोषणा केली आहे. या नव्या निर्णयामुळे मागील काही काळापासून शेतकऱ्यांमध्ये असलेला संभ्रम दूर…
सहकारमंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी विधान परिषदेत बोलताना म्हणाले की, जून 2026 च्या अखेरपर्यत किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कर्जमाफीची बहुतांश प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
वित्त विभागाच्या प्रस्तावानुसार केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम २०१७ मधील तरतुदीशी सुसंगतता राखण्यासाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्र…
सरकारने सर्व अटी हटवून साधी कर्जमाफी द्यावी. छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि इतर थोर पुरुषांपासून प्रेरणा घेऊन, ते १२ जूनपासून विठ्ठलाचे शहर असलेल्या पंढरपूरमध्ये उपोषण सुरू करणार आहेत.