सहकारमंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी विधान परिषदेत बोलताना म्हणाले की, जून 2026 च्या अखेरपर्यत किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कर्जमाफीची बहुतांश प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
वित्त विभागाच्या प्रस्तावानुसार केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधिनियम २०१७ मधील तरतुदीशी सुसंगतता राखण्यासाठी महाराष्ट्र वस्तू व सेवा कर अधिनियम २०१७ मध्ये आवश्यक सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्र…
सरकारने सर्व अटी हटवून साधी कर्जमाफी द्यावी. छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि इतर थोर पुरुषांपासून प्रेरणा घेऊन, ते १२ जूनपासून विठ्ठलाचे शहर असलेल्या पंढरपूरमध्ये उपोषण सुरू करणार आहेत.