भारतीय संस्कृतीत पितरांच्या तृप्तीसाठी पिंडदानाला विशेष महत्त्व आहे. गया हे सर्वश्रेष्ठ तीर्थस्थान मानले जाते. येथे केलेले पिंडदान अक्षय मानले जाऊन पितरांना मोक्ष मिळतो.
जेव्हा पृथ्वी राक्षसांच्या अत्याचारांनी भयभीत झाली होती, तेव्हा ती गायीच्या रूपात भगवान विष्णूकडे गेली आणि त्यांनी अवतार घ्यावा आणि दुष्टांना दडपून टाकावे अशी विनंती केली.
अयोध्या प्रभू रामांचे जन्मस्थान आहे. जनकपूर हे माता सीतेचे जन्मस्थान मानले जाते. राम, लक्ष्मण आणि सीता यांनी वनवासात घालवलेले सीता गुहा आणि काळाराम मंदिर पंचवटीमध्ये आहे. लंका ते ठिकाण आहे…
माजी केंद्रीय मंत्री आणि द्रमुक पक्षाचे नेते ए. राजा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ए. राजा यांनी भारत माता व सनातन धर्माबाबत वादग्रस्त विधान केल्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे.
एका यूजरने सांगितले की, 'वाल्मिकी रामायण आणि रामचरितमानससह सर्व ग्रंथांमध्ये दिलेल्या माहितीनुसार हे चित्र बनवण्यात आले आहे. म्हणूनच वयाच्या २१व्या वर्षी प्रभू राम असे दिसले असावेत, असे वाटते.
नेपाळच्या गंडकी नदीतून काढलेले हे दैवी दगड उत्तर प्रदेशातील रामनगरी अयोध्येत दाखल झाले. तांत्रिक तज्ज्ञांच्या देखरेखीखाली चार क्रेनच्या मदतीने हे दगड खाली उतरवण्यात आले.
कन्नड लेखक आणि निवृत्त प्राध्यापक केएस भगवान यांनी भगवान श्री राम यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. ते म्हणाले की (भगवान) राम दुपारी सीतेसोबत बसायचे आणि रात्री एकटेच दारू प्यायचे.
ते म्हणाले - आम्हाला येथे ५० हजारांच्या नोकऱ्यांची ग्वाही दिली होती. ते कुठे आहे? आमचे डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ व आमची सर्वच मुले बेरोजगार आहेत. हे एका राज्यपालाच्या माध्यमातून करता…