हवामान बदल, वाढते शहरीकरण, वाहनांची वाढती संख्या, धूळ, औद्योगिक प्रदूषण आणि वाढती उष्णता यामुळे पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न अधिक गंभीर बनत आहे.
राष्ट्रीय हरित लवादाने माथेरानमधील घोड्यांच्या लिदीमुळे वाढलेल्या प्रदूषणावर आक्षेप घेत अश्वपाल संघटना व नगर परिषदेला दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी ठाणे आयुक्त सौरभ राव यांच्यासोबत शहराच्या पर्यावरण आणि प्रदूषण प्रश्नांचा सविस्तर आढावा घेतला.