नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा बोलवण्यात आली. भाजपमध्ये सर्वाधिक जागा मिळूनही नाराजी तर अल्प बळ असलेल्या विरोधकांमध्ये सत्तेसाठी धडपड होती.
नाशिक जिल्ह्यातील रुई या गावातील रस्त्यांची दूरावस्था पाहता ग्रामस्थांनी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यावर वारंवार छोटे मोठे अपघात होत असतात.