नव्या नियमांनुसार, तिकीट बुक केल्यानंतर ४८ तासांच्या आत ते रद्द केल्यास प्रवाशांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. यामुळे प्रवाशांची मोठ्या आर्थिक भुर्दंडापासून सुटका होणार आहे.
IRCTC ने रेल्वे प्रवाशांसाठी 'Resume/Retry Booking' हे नवीन फीचर लाँच केले आहे. आता तिकीट बुकिंग फेल झाल्यास कापलेली रक्कम पुन्हा तिकीट काढण्यासाठी वापरता येईल.
आयआरसीटीसी वेबसाइटवर दररोज तयार होणाऱ्या नवीन वापरकर्ता आयडींच्या संख्येत घट होऊन ती सुमारे ५,००० पर्यंत खाली आली आहे, पूर्वी ती सुमारे १ लाख होती. यामुळे रेल्वे तिकीट बुकिंग अधिक सुरक्षित…
केवळ ऑनलाईन तिकीट विक्रीतून 21 कोटी 44 लाख 13 हजार 191 रुपयांचा विक्रमी महसूल जमा झाला आहे. केंद्र सरकारने डिजिटल इंडियाचा नारा दिला आहे. त्याअंतर्गत सर्वच व्यवहारामध्ये डिजिटलचा वापर वाढविण्यात…