वारीला जाणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडल्याची समोर आली होती. . वारीला जातांना नेमकं काय घडलं याची महत्वाची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आषाढी वारी म्हटलं की वेध लागतात ते वारीचे. टाळ, मृदुंग आणि ज्ञानोबा तुकाराम या नावाच्या जयघोषांव्यतिरिक्त वारीची ओळख म्हणजे वारकऱ्यांच्या आणि विठ्ठलाच्या भाळी असलेला टिळा. खंरतर हिंदू धर्मात कपाळी गंध…
उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनीदेखील आवश्यक सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही दिली आहे. प्रशासनातर्फे व्यापक स्तरावर नियोजन करण्यात येत आहे.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्यावतीने पंढरपूर येथे उभारण्यात आलेले चंद्रभागा बसस्थानक व यात्री निवास इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख…
पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आषाढी वारीला जाणाऱ्या वाहनांना टोल माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यभरातील सर्व टोल वारकऱ्यांसाठी मोफत करण्यात आले.