सीबीआयने पाटील आणि अन्य आरोपींविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी आवश्यक व सबळ पुरावेच सादर केले नाहीत. हा खटला मुख्यत्त्वे माफीचा साक्षीदार झालेल्या आरोपीच्या कबुलीजबाबावर आधारित होता.
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणात मुंबई पोलिस आणि सीआयडीवर दबाव होता, असा दावा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला असल्याचे त्यांनी सांगितले.
Pavanraje Nimbalkar Case : पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे वाहनचालक समद काजी यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली…
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील निकाल धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया तानाजी जाधवर यांनी दिली. न्यायासाठी उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे त्यांनी सांगितले.