पितृपक्ष 2025 मध्ये 7 ते 21 सप्टेंबर दरम्यान पूर्वजांच्या आत्मशांतीसाठी श्राद्ध व पिंडदान केले जाते. यासाठी भारतातील काही धार्मिक स्थळे विशेष महत्त्वाची मानली जातात.
भाद्रपद पौर्णिमेपासून आश्विन अमावास्येपर्यंत पितृपक्ष मानला जातो. गयेत पिंडदानाला महत्त्व आहे, पण इथे एक असे ठिकाणही आहे जिथे लोक स्वतःचाच आत्मपिंडदान करून पितृऋणातून मुक्ती साधतात.
भारतीय संस्कृतीत पितरांच्या तृप्तीसाठी पिंडदानाला विशेष महत्त्व आहे. गया हे सर्वश्रेष्ठ तीर्थस्थान मानले जाते. येथे केलेले पिंडदान अक्षय मानले जाऊन पितरांना मोक्ष मिळतो.
चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाल्यानंतर ते अचानक इंडस्ट्रीतून गायब झाले. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिने डझनभर हिट चित्रपटांमध्ये काम केले. अभिनेत्रीची फॅन…
भारतात 55 ठिकाणे पिंड दानसाठी अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहेत. यामध्ये गयाजी यांचे नाव प्रथमस्थानी येते. गयामध्ये 48 ठिकाणी पिंड दान केले जाते. पण तुम्हाला माहित आहे का की देशात…
सध्या पितृपक्ष आणि श्राद्ध महिना सुरू आहे, जिथे लोक त्यांच्या मृत नातेवाईकांना पिंड दान देतात. त्याचेच औचित्य साधून या ५० पतींनी आपापल्या जिवंत पत्नीचे पिंडदान केले.