कोल्हापूरच्या इतिहासातील सुवर्णक्षण म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक. १८९४ साली गादीवर विराजमान झाल्यानंतर त्यांनी समाजातील वंचित, मागास आणि शोषित घटकांच्या उन्नतीसाठी आयुष्य वेचले.
कोल्हापूर सारख्या छोट्या संस्थानाने देखील जगामध्ये कौतुक होईल असे कार्य केले. संगीत, क्रीडा, नाट्य, पैलवान अशा सर्व गुणवंत लोकांना राजाश्रय देणारे शाहू महाराज यांनी लोककल्याणकारी कार्य केले.
शाहू महाराजांनी त्यांच्या काळात मागासवर्गीय लोकांसाठी भरपूर काम केलं. शाहू महाराजांना लोकशाहीवादी आणि समाज सुधारक म्हणून ओळखले जाते. त्यांनी जात,पंथ इत्यादी कोणत्याच गोष्टीची पर्वा न करता प्राथमिक शिक्षण देण्यास प्रथम…
कोल्हापूर : कोल्हापूर दंगलीवरून (Kolhapur Riots) आता शाहू राजे छत्रपती हे मैदानात उतरले आहेत. त्यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन करीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांवर चालण्याची आता गरज असल्याचे म्हटले आहे.…
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपला स्वाभिमान अखंड जगाला दाखविला असताना, कोणी उद्योगपती कोल्हापूरच्या स्वाभिमानाला डिवचून कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर जाहिरातीचा फलक लावत असेल, तर शिवसेना कदापि खपवून घेणार नाही, असा…