2026 च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी फारसा वेळ शिल्लक नाही. याआधी बांगलादेशच्या स्थळाचा वाद हा चर्चेचा विषय होता. पाकिस्तानने बांगलादेशला पाठिंबा दिला आणि नंतर स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली.
धर्मेंद्र यांच्या निधनाने केवळ भारतच शोक करत नाही, तर पाकिस्तानी लोकही दुःखी आहेत. पाकिस्तानचे माजी क्रिकेट कर्णधार रशीद लतीफ यांनी धर्मेंद्र यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. धर्मेंद्र बऱ्याच काळापासून आजारी…
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ सप्टेंबर रोजी मुकाबला होणार आहे. या सामन्यापूर्वी माजी पाकिस्तान कर्णधार रशीद लतीफ यांनी त्यांच्याच संघाचीच पोल खोल केली आहे.
न्यूझीलंड संघाने हा सामना जिंकला, पण त्यांच्या संघाचा स्टार सलामीवीर गंभीर जखमी झाला. हा स्टार दुसरा तिसरा कोणी नसून रचिन रवींद्र आहे. रशीद लतीफने रचिन रवींद्रच्या दुखापतीसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डला…