यशस्वी राजकारणी त्यांचा राजकीय इतिहास कधीच उलघडून सांगत नाही. मात्र याबाबत रेवंत रेड्डी यांच्या शौर्याला सलाम केला पाहिजे. त्यांनी थेट पंतप्रधानांसमोर याबाबत वक्तव्य केले.
'गेल्या 10 महिन्यांत आम्ही तेलंगणात 50,000 सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. तुम्ही समिती पाठवा. ज्यांना नियुक्तीपत्रे मिळाली आहेत ते मी गोळा करीन आणि तुम्ही मोजू शकता.
सर्वात जास्त टॅक्स देणाऱ्या महाराष्ट्राला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामार्फत मोदींनी कमजोर करून महाराष्ट्राला लुटून आपल्या उद्योगपती मित्रांना मोठे केले.
तेलंगणाच्या राजकारणात मोठा बदल झाल्यानंतर आता बीआरएस सत्तेतून बाहेर पडत, कॉंग्रेसने तेथे सत्ता स्थापन केली आहे. कॉंग्रेसचे प्रभावी उमेदवार रेवंथ रेड्डी यांनी मोठा विजय प्राप्त करीत मुख्यमंत्री पदाचे प्रमुख दावेदार…
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष अनुमुला रेवंत रेड्डी (Revanth Reddy) हे गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री नवे म्हणून शपथ घेणार आहेत.
तेलंगणा काँग्रेसचे अध्यक्ष अनुमुला रेवंत रेड्डी राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील. तेलंगणात काँग्रेस उपमुख्यमंत्री नेमणार आहे, मात्र या नावावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.