देहूरोड कॅन्टोमेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये शिवाजी विद्यालया जवळील चौकामध्ये मोठ मोठे खड्डे निर्माण झाले आहे. यामध्ये पाणी साचल्यामुळे वाहन चालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
रस्ते अपघातात जलद उपचार मिळावेत यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने सहा राज्यांमध्ये पथदर्शी प्रकल्प म्हणून कॅशलेस उपचार योजना लागू केली होती.
राज्यात रस्ते अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. वाढते अपघात आणि त्यातून होणारी प्राणहानी फार गंभीर आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीतील बेदरकारपणा दिसत असून, त्यातूनही अनेकांना प्राणास मुकावे लागल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली…
रस्ता अपघाताची ही घटना बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातील आहे. १२ तासात ७ जणांचा मृत्यू तर ३० जण जखमी झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांमध्येही घबराट पसरली आहे. दुचाकीस्वाराला उडवल्याने टँकर जळून खाक झाला. या…
New Rules For Road Accidents In India : पोलीस आता सर्व रस्ते अपघातांची चौकशी करतील. भारत सरकारने ते अनिवार्य केले आहे. विमा कंपन्यांनाही ४८ तासांच्या आत माहिती द्यावी लागेल.