दुष्काळ जाहीर करण्यासाठी विविध निकषांच्या आधारे परिस्थितीचे मूल्यांकन केले जाते. जिल्ह्यातील सध्याच्या परिस्थितीत २१ दिवसांपेक्षा अधिक पावसाच्या खंडाचा निकष स्पष्टपणे दिसून येत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.
UPSC Success Story Rituraj Patil: सांगलीच्या सोनी गावातील ऋतुराज सतीश पाटील याने विपरीत परिस्थितिंवर मात करत यूपीएससी परीक्षेत १३६ वा रँक मिळवला आहे. त्याचा हा खडतर प्रवास आणि अभ्यासाची रणनीती…
शासन निर्णयानुसार, दोन लोकप्रतिनिधी, जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले दोन सदस्य आणि जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेले ११ विशेष निमंत्रित अशा एकूण १५ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहेत. जिल्ह्यातील विविध ठिकाणी एकूण 191 टेबलवर 122 फेऱ्यांत मतमोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.