School Bag Policy: शाळांनी विद्यार्थ्यांच्या व दप्तराच्या वजनाची नियमित तपासणी करून त्याची नोंदवहीत नोंद ठेवावी आणि वजन निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आढळल्यास तत्काळ सुधारणा करावी.
Dada Bhuse: प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांना अक्षरओळख, वाचन, लेखन तसेच बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांसारखी मूलभूत कौशल्ये आत्मसात झाली पाहिजेत, असे मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
Mangal Prabhat Lodha: भारताची शिक्षणव्यवस्था ही केवळ पुस्तकी ज्ञानावर आधारित नव्हती, तर कौशल्य, संस्कार, श्रमप्रतिष्ठा, संस्कृती आणि जीवनोपयोगी शिक्षणाची समृद्ध परंपरा भारतात पूर्वीपासून होती.
शाळांमधील विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनासाठी मिळणारा शासकीय पोषण आहाराचा तांदूळ परस्पर व्यापाऱ्याला विकल्याचा गंभीर प्रकार अर्जुनी-मोरगाव तालुक्यात समोर आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप उसळला असून दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांनी…
केंद्र सरकारच्या 'हर घर तिरंगा' अभियानाअंतर्गत महाराष्ट्र शासनाने १३ ते १५ ऑगस्ट २०२३ दरम्यान राज्यातील सर्व शाळांमध्ये दररोज ध्वजारोहण करण्याचे निर्देश दिले. आजही या पार्श्वभूमीवर राज्यभरात शाळांमध्ये तीन दिवस ध्वजारोहण…
गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ९१० शिक्षकांची पदे रिक्त असून तब्बल २८८ शाळा एकाच शिक्षकाच्या भरवशावर सुरू आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून संतप्त पालकांनी व शिक्षक संघाने तातडीने…
शैक्षणिक दर्जा वाढवण्याचे प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ६३६ शाळांच्या इमारती जीर्ण झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वर्गखोल्यांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी ३० कोटींची गरज असताना पुरेशा…
सध्या संबंधित जिल्हा परिषदांमध्ये प्रथम मुख्याध्यापक पदासाठी शिक्षकांच्या पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानंतर अतिरिक्त जागांवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे.
'आकारांची गंमत भारी' या घटकात हाताची बोटे, झाडांच्या फांद्या, योगासने तसेच दोन रस्ते ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी तयार होणाऱ्या कोनांच्या उदाहरणांतून विद्यार्थ्यांना भूमितीची ओळख करून देण्यात आली आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडून शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत चिंता व्यक्त केली…
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळांमध्ये संगीत आणि योग शिक्षणाला अधिक प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे राज्यपालांनी सांगितले. संगीतामुळे संवेदनशीलता आणि सर्जनशीलता विकसित होते.
छत्रपती संभाजीनगरातील मनपा शाळांमध्ये इयत्ता पहिलीच्या प्रवेश प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी तब्बल ८६५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.