बिऊर येथे बिबट्याच्या हल्ल्यात राजवीर पाटील या बालकाचा मृत्यू झाल्यानंतर गावात संतापाची लाट उसळली होती. गरीब कुटुंबातील बालकाच्या मृत्यूनंतर नागरिकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत तीव्र आंदोलन केले होते.
अरळा-सोनवडे जवळ असलेल्या वारणा डाव्या कालव्यात सुमारे १४ वर्षे वय असणाऱ्या गव्याचा पाण्यात बुडून मृत्यू झल्याची घटना घडली आहे. हा गवा पाणी पिण्यासाठी कलव्या जवळ गेल्यावर कालव्यात पडला असल्याचा अंदाज…
कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर आणि निर्बधानंतर नागपंचमी सण साजरा होत आहे. सण साजरा करताना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच सण साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे. कोरोनाच्या दोन वर्षांच्या कालावधीनंतर आणि निर्बधानंतर…
शिराळा तालुक्यात सर्वत्र रस्त्याच्या सोयी सुविधा निर्माण झाल्या आहेत. मात्र अद्याप डफळेवाडी येथील लोकांना अजूनही जीव धोक्यात घालून मोडकळीस आलेल्या लाकडी साकवावरून प्रवास करावा लागत आहे.
शिराळा तालुक्यातील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची बॅटींग कायम सुरूच आहे. दहा दिवस पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढला.
चांदोली धरणाच्या (Chandoli Dam) पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. पाणलोट क्षेत्रातून १३ हजार ५६१ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. गेल्या २४ तासांत धरणातील पाणी पातळी सव्वा मीटरने तर साठा…