नवी मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत तुर्भे येथे 'कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प' उभारण्यास अधिकृत मंजुरी मिळाल्याने शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शहरात प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या वापरल्या जातात. त्या वापरानंतर फेकल्या जातात. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेअंतर्गत नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी बाटल्या संकलन स्पर्धा घेतली.
स्वच्छ भारत मिशन १ व २ मध्ये घनकचरा व्यवस्थापन विभागाकरीता इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता आहे आणि त्याच्या बळकटीकरणाचे काम महानगरपालिकेमध्ये चालू आहे, बुधवारी आपल्याला ११ डंपर प्राप्त झालेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला १३…
खाम नदी (the Kham River) पुनरुज्जीवन विकास प्रकल्पाच्या (Revitalization Development Project) कामाला गती आली आहे. दरम्यान महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक (Municipal Commissioner and Administrator) आस्तिक कुमार पाण्डेय (Astik Kumar Pandey)…