चॅम्पियन ट्रॉफी पूर्वी भारताचा रनमशीन विराट कोहलीला सरावादरम्यान दु:खापत झाली आहे. त्यामुळे दुबईत न्यूझीलंडसोबत होणाऱ्या अंतिम सामन्यापूर्वी भारताच्या चिंतेत वाढ झाली आहे.
रवी बिश्नोईची गोलंदाजीची सरासरी रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांच्यापेक्षा चांगली आहे. जडेजा आणि अक्षर फिरकी अष्टपैलू आहेत आणि बिश्नोई हे स्पेशालिस्ट फिरकीपटू आहेत.
पहिल्या कसोटीत केएल राहुलच्या शानदार शतकामुळे टीम इंडियाने पहिल्या डावात 245 धावा केल्या होत्या. पण शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णाच्या खराब गोलंदाजीने ते उद्ध्वस्त केले.
भारताचा क्रिकेटपटू यजुवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची पत्नी धनश्री (Dhanahsree Chahal) या दोघांचे वैयक्तिक आयुष्य सध्या फारच चर्चेत आहे. यजुवेंद्र चहलच्या पत्नीने तिच्या सोशल मिडीयावरून चहल हे आडनाव काढून…