शिवरायांचा इतिहास फक्त वाचून कळत नाही तर त्यासाठी त्यांच्या कडकिल्ल्यांना भेट देणं त्य़ांचा अभ्य़ास करणं देखील तितकंच महत्वाचं आहे, असं इतिहासप्रेमी कायमच सांगतात.
२२१ व्यक्ती बेपत्ता असून त्याबाबत काही माहिती मिळाल्यास जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी केले आहे.
आचरा भागात आडवली, श्रावण व इतर भागात चिरेखाणी आहेत. तर देवगडमध्ये तोरसोळे, विजयदुर्गमध्ये वाघोटन व इतर भागात असलेल्या या सर्व चिरेखाणींवरून परजिल्ह्यात किंवा परराज्यात वाहतूक होते.
रत्नागिरीतील तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच मदतकार्य सुरू केल्यामुळे जहाजावरील १९ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आले आहे. जहाजाच्या तळाला मोठे भोक पडल्याने विजयदुर्ग किनार्यापासून चाळीस वावमध्ये तेल वाहतूक करणारे दुबई येथील पार्थ…