वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील निमसडा गावात एका थरारक आणि हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. पुतण्याने आपल्या काकू आणि चुलत भावाचा कुऱ्हाडीने निर्घृण खून केला. त्यानंतर त्याने आत्महत्या केली.
दोन वर्षांपूर्वी उत्तम हा पत्नीला सोडून सवितासोबत नागपुरात राहू लागला होता. तर सविताही पतीला सोडून गेली होती. गावात येण्याची संधी पाहून राहूल व तिघांनी दोघांनाही मध्येच थांबवले. वाटेत त्यांना गाडीत…
आनंदनगर येथील जावेद खान पठाण याचा दारू विक्रीचा व्यवसाय आहे. बुधवारी रात्री ८ वाजता जावेद परिसरातील दुसऱ्या दारुविक्रेत्याकडे पोहचला. तेथे या दोघांमध्ये वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, आरोपीने…
आरोपीच्या मुलीचे गावातीलच एका युवकाशी प्रेमसंबंध होते. यावरून आरोपी पिता आणि मृतक अल्पवयीन मुलगी यांच्यात नेहमी वाद-विवाद होत असत. आज घरी स्वयंपाकाची चव बिघडल्यावरून आरोपी आणि मुलीमध्ये वाद झाला होता.…