राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील रणथंबोर व्याघ्र प्रकल्पातून 25 वाघ बेपत्ता आहेत. वर्षभराहून अधिक काळ याबाबत अनभिज्ञ असलेला राज्याचा वनविभाग आता सक्रिय झाला आहे.
सांगली : नांद्रे (ता. मिरज) येथे धार्मिक कार्यक्रमासाठी विनापरवाना हत्तीची वाहतूक केल्याप्रकरणी शेडबाळ (ता. कागवाड, जि. बेळगाव) येथील संस्थेवर वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. श्री शांतीसागर दिगंबर जैन…
११ ऑगस्टच्या रात्री उशिरा वाघाच्या शिकारीचे प्रकरण उघडकीस आले होते. शिकारींनी वाघाच्या शरीराचे १४ तुकडे (14 pieces of tiger body) केले होते. आरोपीने जबडा, तोंड आणि नखे यांचा भाग काढून…