जगाच्या नकाशावर आयटी पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी-माण ची ओळख आहे. पण आज याचं आयटी पार्कमधील आयटी अभियंते आणि ग्रामस्थांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आलीये. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी इथं मूक मोर्चा काढला जातोय. इथली अभूतपूर्व वाहतूक कोंडी, खड्डे, रस्त्याची दुर्दशा, त्यातून होणारे अपघात अन मूलभूत सुविधांचा अभाव असे प्रश्न या मोर्चातून सरकार दरबारी मांडले जातायेत.
जगाच्या नकाशावर आयटी पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी-माण ची ओळख आहे. पण आज याचं आयटी पार्कमधील आयटी अभियंते आणि ग्रामस्थांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आलीये. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी इथं मूक मोर्चा काढला जातोय. इथली अभूतपूर्व वाहतूक कोंडी, खड्डे, रस्त्याची दुर्दशा, त्यातून होणारे अपघात अन मूलभूत सुविधांचा अभाव असे प्रश्न या मोर्चातून सरकार दरबारी मांडले जातायेत.