कर्जत तालुक्यातील पाषाणे ग्रामपंचायत मधील आर्डे गावातील सध्याची नळपाणी योजना बंद पडली आहे.तर नवीन नळपाणी योजनेचे काम सुरू असून गेली तीन वर्षे सुरू आहे.त्यामुळे आर्डे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.ग्रामस्थांना ग्रामपंचायत कडून पाषाणे धरणातून उचलले जाणारे पाणी दिवसाआड सोडले जात आहे.मात्र ते पाणी दररोज मिळावे आणि सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात किमान अर्धा तास पाणी मिळावे अशी मागणी महिलांनी केली आहे.
कर्जत तालुक्यातील पाषाणे ग्रामपंचायत मधील आर्डे गावातील सध्याची नळपाणी योजना बंद पडली आहे.तर नवीन नळपाणी योजनेचे काम सुरू असून गेली तीन वर्षे सुरू आहे.त्यामुळे आर्डे पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.ग्रामस्थांना ग्रामपंचायत कडून पाषाणे धरणातून उचलले जाणारे पाणी दिवसाआड सोडले जात आहे.मात्र ते पाणी दररोज मिळावे आणि सध्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात किमान अर्धा तास पाणी मिळावे अशी मागणी महिलांनी केली आहे.