परभणी शहर महानगरपालिकेसाठी निवडणुकीपूर्वीच आम्ही काँग्रेस सोबत आघाडी केली होती आणि या आघाडीच्या माध्यमातूनच आम्हाला तब्बल 37 जागांवर यश मिळाले होते. त्यामुळे परभणी शहर महानगरपालिकेत शिवसेना आणि काँग्रेसची सत्ता येणार हे निश्चित होते पण चंद्रपूर मध्ये झालेल्या गडबडीनंतर भाजपने परभणी मध्ये देखील फोडाफोडी चा प्रयत्न केला पण आमचा एकही मनपा सदस्य फुटला नाही उलट आम्ही भाजपाला म्हणत होतो की तुम्हाला विरोधी भाकर बसण्याचा जनतेने कौल दिला आहे आपण त्या कौल चा सन्मान करावा पण भाजपने तसं न करता पुढे राजकारण करून स्वतः तोंडघशी पडण्याचा प्रयत्न केला आहे असे म्हणत शिवसेना आमदार राहुल पाटील यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. त्याचबरोबर महापूर पदी मुस्लिम तरुण चेहरा देऊन आम्ही सर्वधर्मसमभावाचा राजकारण करत असल्याचे देखील ते म्हणाले.
परभणी शहर महानगरपालिकेसाठी निवडणुकीपूर्वीच आम्ही काँग्रेस सोबत आघाडी केली होती आणि या आघाडीच्या माध्यमातूनच आम्हाला तब्बल 37 जागांवर यश मिळाले होते. त्यामुळे परभणी शहर महानगरपालिकेत शिवसेना आणि काँग्रेसची सत्ता येणार हे निश्चित होते पण चंद्रपूर मध्ये झालेल्या गडबडीनंतर भाजपने परभणी मध्ये देखील फोडाफोडी चा प्रयत्न केला पण आमचा एकही मनपा सदस्य फुटला नाही उलट आम्ही भाजपाला म्हणत होतो की तुम्हाला विरोधी भाकर बसण्याचा जनतेने कौल दिला आहे आपण त्या कौल चा सन्मान करावा पण भाजपने तसं न करता पुढे राजकारण करून स्वतः तोंडघशी पडण्याचा प्रयत्न केला आहे असे म्हणत शिवसेना आमदार राहुल पाटील यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. त्याचबरोबर महापूर पदी मुस्लिम तरुण चेहरा देऊन आम्ही सर्वधर्मसमभावाचा राजकारण करत असल्याचे देखील ते म्हणाले.