राजकारणात संख्येपेक्षा समन्वय महत्त्वाचा असतो. मागच्या निवडून आलेल्या भाजपा सदस्यांच्या तुलनेत या निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या जरी कमी असली तरी 11 भाजप, 7 राष्ट्रवादी,6 शिवसेना,1 जनसुराज्य व 1 रयत क्रांती असे मिळून 31 संख्याबळ होत असून ते काँग्रेस 11, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार 18 आणि शिवसेना 1 यांच्या बेरजेच्या संख्येपेक्षा जास्त असल्याने सांगली जिल्हा परिषदेवर महायुतीचाच अध्यक्ष असेल असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय. आज जिल्हा परिषद पंचायत समिती मधून निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
राजकारणात संख्येपेक्षा समन्वय महत्त्वाचा असतो. मागच्या निवडून आलेल्या भाजपा सदस्यांच्या तुलनेत या निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या जरी कमी असली तरी 11 भाजप, 7 राष्ट्रवादी,6 शिवसेना,1 जनसुराज्य व 1 रयत क्रांती असे मिळून 31 संख्याबळ होत असून ते काँग्रेस 11, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार 18 आणि शिवसेना 1 यांच्या बेरजेच्या संख्येपेक्षा जास्त असल्याने सांगली जिल्हा परिषदेवर महायुतीचाच अध्यक्ष असेल असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केलाय. आज जिल्हा परिषद पंचायत समिती मधून निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.